शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

कोल्हापूर: तुळशी धरण ९३ टक्के भरले, धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 16:29 IST

श्रीकांत ऱ्हायकर धामोड : तुळशी धरण परिसरात गेल्या आठवडाभरापासून पावसाची संततधार कायम असल्याने आज, गुरुवारी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु ...

श्रीकांत ऱ्हायकरधामोड : तुळशी धरण परिसरात गेल्या आठवडाभरापासून पावसाची संततधार कायम असल्याने आज, गुरुवारी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. धरणात सध्या ९३ टक्के इतका पाणीसाठा झाला असून धरणाच्या तीन वक्र दरवाजातून ५०० क्युसेक इतके पाणी तुळशी नदीपात्रात सोडण्यात आले आले आहे. त्यामुळे नदी काठावरील ग्रामस्थांनी सतर्क रहावे असेही आवाहन राधानगरीच्या तहसीलदार मीना निंबाळकर यांनी केले.धामोड (ता. राधानगरी) येथील तुळशी धरण परिसरात गेल्या दोन दिवसापासून पावसाची संततधार सुरु आहे. धरण पुर्ण क्षमतेने भरल्याने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे तुळशी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गेल्या २४ तासात धरणक्षेत्रात ११२ मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे. काल दिवसभर पावसाची रिपरिप सुरू राहिल्याने प्रशासनाने धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसDamधरण