शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सांगली- कोल्हापूर राज्यमार्गावरील वाहतूक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 14:26 IST

Flood Kolhapur Sangli Road : गेले तीन बंद असणारा सांगली कोल्हापूर राज्य मार्ग सुरू करण्यात आला आहे. महापुरामुळे हा मार्ग बंद झाला होता. मंगळवारी सकाळी दहाच्या दरम्यान उदगाव (ता. शिरोळ) येथील रेल्वे ब्रिजजवळील पाण्याची पातळी एक फुटावर आल्याने सुरवातीला अवजड व अत्यावश्यक सेवेतील वाहने सोडण्यात आली.

ठळक मुद्देसांगली- कोल्हापूर राज्यमार्गावरील वाहतूक सुरू अवजड, अत्यावश्यक सेवेतील वाहने सोडली

उदगाव : गेले तीन बंद असणारा सांगलीकोल्हापूर राज्य मार्ग सुरू करण्यात आला आहे. महापुरामुळे हा मार्ग बंद झाला होता. मंगळवारी सकाळी दहाच्या दरम्यान उदगाव (ता. शिरोळ) येथील रेल्वे ब्रिजजवळील पाण्याची पातळी एक फुटावर आल्याने सुरवातीला अवजड व अत्यावश्यक सेवेतील वाहने सोडण्यात आली.दरम्यान, वाहतूक सुरू झाल्यानंतर महामार्गावर थांबून असलेले मोठमोठे ट्रक, डंपर ,ऑइल टँकर यांची संख्या जास्त असल्याने वाहतूक अगदी संथ गतीने सुरू होती.दुपारी बारा नंतर सर्व वाहनांना वाहतूक खुली झाली आहे. या ठिकाणी जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे, उपनिरीक्षक अजित पाटील यांच्यासह पथक उपस्थित आहे. 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरSangliसांगलीroad transportरस्ते वाहतूकkolhapurकोल्हापूर