शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

Kolhapur: करेकुंडीत पाझर तलावात बुडून दोन शाळकरी मुलींसह तिघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 11:39 IST

चंदगड : तलावात पोहायला गेलेल्या शाळकरी मुलींना वाचवायला गेल्या सेवानिवृत्त जवानासह दोन मुली अशा तिघांचा बुडून मृत्यू झाला. करेकुंडी ...

चंदगड : तलावात पोहायला गेलेल्या शाळकरी मुलींना वाचवायला गेल्या सेवानिवृत्त जवानासह दोन मुली अशा तिघांचा बुडून मृत्यू झाला. करेकुंडी (ता. चंदगड) येथे काल, सोमवारी ही दुर्दैवी घटना घडली.मिळालेल्या माहितीनुसार, भर उन्हात करेकुंडीत शाळकरी मुली पोहायला गेल्या होत्या. दरम्यान दमछाक होऊन त्या पाण्यात बुडू लागल्या. सेवानिवृत्त विजय विठोबा शिनोळकर हे त्यांना वाचवायला गेले. मात्र, त्यात चैतन्या नागोजी गावडे (१२, रा. आसगाव, ता. चंदगड) आणि समृद्धी अजय शिनोळकर (१०, रा. करेकुंडी, सध्या रा. वैताकवाडी) या दोन्ही मुलींसह तिघेही तलावात बुडाले.सेवानिवृत्त जवान विजय शिनोळकर गावानजीकच्या पाझर तलावात मुलींसह पोहायला गेले होते. पोहताना दोन्ही मुलींची दमछाक झाली आणि त्या बुडाल्या. त्यांना वाचवताना विजय हेही बुडाले. दरम्यान, सायंकाळी तलावाच्या काठावर तिघांचे कपडे गावातील एकाला दिसले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तिन्ही मृतदेह ग्रामस्थांनी पाण्याबरोबर काढले. चैतन्या ही मामाच्या गावी सुट्टी घालवण्यासाठी आली होती; तर विजय यांची पुतणी वैताकवाडीहून करेकुंडी येथे काकांच्या घरी राहायला आली होती. मृतदेह पाण्याबाहेर काढताच नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. विजय यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू