शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जोपर्यंत पडत नाही, तोपर्यंत चाललयं, असं हे सरकार; आमदार प्रकाश आवाडे यांची खरमरीत टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 15:56 IST

राज्यातील २५ आमदार सध्या नाराज आहेत. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील दोन आमदारांचा समावेश आहे. म्हणजे सन २०२४ पर्यंत काँग्रेसमध्ये कितीजण राहतील, हे पहा.

इचलकरंजी : सध्या राज्यात चाललेले महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे जोपर्यंत पडत नाही, तोपर्यंत चाललयं, अशी स्थिती आहे. त्यामुळे मंत्रीसुद्धा आज मी मंत्री आहे, आजचे कार्यक्रम करायचे, एवढ्यावरच त्यांचसुद्धा चाललयं, अशी टीका आमदार प्रकाश आवाडे यांनी केली.एका बँकेच्या आर्थिक वर्षाचा आढावा घेताना पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. आवाडे म्हणाले, राज्यातील २५ आमदार सध्या नाराज आहेत. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार पी. एन. पाटील आणि राजूबाबा आवळे यांचा समावेश आहे. म्हणजे सन २०२४ पर्यंत काँग्रेसमध्ये कितीजण राहतील, हे पहा.

मी केलेल्या भाषणातील बोलण्याचा विपर्यास करून मुद्दाम प्रसारीत करण्यात आले. ज्यावेळी काँग्रेसचेच सरकार देशात बहुमतात होते, त्यावेळी काश्मीरमधील ३७० कलम हटवले गेले नाही, ते काम मोदी सरकारने केले. देशप्रेमापोटी बोललेले हे वक्तव्य काहीजणांना रूचले नाही.मीही काँग्रेसमध्ये होतो. त्यावेळी आम्ही बघितलेले काँग्रेसचे नेते त्या उंचीचे होते. राज्यातही अनेक दूरदृष्टीचे नेते बघितले, परंतु आताची परिस्थिती वेगळी आहे. याचे उत्तर आता ‘उत्तर’ मध्ये भाजपचा विजय झाल्यानंतर लक्षात येईल. भविष्यातही सर्वत्र भाजपच असेल, असेही आवाडे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPrakash Awadeप्रकाश आवाडेBJPभाजपाcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी