शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

Vidhan Sabha 2024: कोल्हापूर जिल्ह्यातील जागा वाटपाबाबत वाद नाही - सतेज पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 16:33 IST

भाजप नेतृत्वावरचा केंद्राचा विश्वास उडाला

कोल्हापूर : कोल्हापुरातील दहाही विधानसभा जागांवर महाविकास आघाडीमध्ये कोणताही वाद होणार नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, उद्धवसेना, आम्ही सर्व जण जागा मागत असलो तरी सामोपचाराने चर्चा करून जागांचे वाटप होईल, असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.आमदार पाटील म्हणाले, राज्यात दीडशेहून अधिक जागांचे वाटप झाले आहे. आणखी काही आहेत ते ३० आणि १ ऑक्टोबरला स्पष्ट होईल. महायुती म्हणून ते सर्व जण एकत्र लढले तरी राज्यातील जनतेनेच त्यांना घरी बसवायचा निर्णय घेतला आहे, या शब्दांत त्यांनी महायुतीलाही डिवचले.पाटील म्हणाले, बदलापूरच्या घटनेमध्ये आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी तमाम महाराष्ट्राची इच्छा होती. मात्र, मुख्यमंत्री ज्या पद्धतीने वेगळे बोलत आहेत, हे संयुक्तिक नाही. आपटे ना वाचवण्यासाठी हा एन्काउंटर होता का, याची शंका आहे. आरोपीने पोलिसांवर गोळीबार करणे, हे गृह खात्याची नामुश्की आहे.

भाजप नेतृत्वावरचा केंद्राचा विश्वास उडालाराज्यातल्या भाजपच्या नेतृत्वावर केंद्राचा विश्वास उडालेला आहे. राज्यातल्या भाजपच्या नेतृत्वाची क्षमता संपलेली आहे. भाजप एकसंध ठेवू शकत नाही, हे दिल्लीच्या नेतृत्वाला कळलेले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना महाराष्ट्राचे वारंवार दौरे करावे लागत आहेत, असा चिमटाही आमदार पाटील यांनी काढला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील