शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उसंत; पंचगंगेची पातळी फुटाने कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 16:06 IST

अद्याप २८ बंधारे पाण्याखाली : पाच मार्गावरील वाहतूक बंद 

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने उसंत दिल्याने नद्यांच्या पाणी पातळीत घट झाली आहे. पंचगंगा नदीची पातळी दिवसभरात फुटाने कमी झाली असली तरी अद्याप २८ बंधारे पाण्याखाली आहेत. दोन राज्ये तर तीन प्रमुख जिल्हा मार्गावरील वाहतूक बंद राहिल्याने वाहतूक काहीसी विस्कळीत झाली आहे.गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर कमी आहे. शुक्रवारी सकाळी ऊन पडले होते. त्यानंतर ११ वाजता जोरदार सरी कोसळल्या, पण दिवसभर उघडीप राहिली. धरणक्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाल्याने नद्यांच्या पातळीत घट होत आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजता पंचगंगा नदीचे पाणी २६ फुटांवर होते, ते सायंकाळी ५ वाजता २५ फुटापर्यंत खाली आले होते.शुक्रवारपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असला तरी प्रत्यक्षात पाऊस झालाच नाही. जिल्ह्यात भात व नागलीच्या रोप लागणीच्या कामाला गती आली आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात ६ खासगी मालमत्तांची पडझड होऊन १ लाख ७६ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

जांबरे धरण भरले..चंदगड तालुक्यात घटप्रभा पाठोपाठ जांबरे धरणही पूर्ण क्षमतेने भरले आहे. या धरणाची क्षमता ०.८२० टीएमसी आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसriverनदी