शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

खरा राजकीय भूकंप सामान्य जनताच करणार - राजू शेट्टी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 13:01 IST

जनता उघड्या डोळ्यांनी हा खेळ पाहत आहे

कोल्हापूर : सध्याच्या राजकीय घडामोडीमुळे मतदान कार्ड विकणे आहे, निवडणूक आयोगाने शाई ऐवजी चुना लावावा अशा जनतेतून प्रतिक्रिया येत आहेत. मात्र, जनतेला मला एक सांगायचे आहे. वादळासोबत पालापाचोळा उडून जातो; पण ज्याची मूळ जमिनीत घट्ट रुतलेली असतात, तो वाऱ्याला दाद देत नाही. जनता उघड्या डोळ्यांनी हा खेळ पाहत आहे. खरा राजकीय भूकंप कशाला म्हणतात हे सामान्य जनता २०२४ लाच दाखवेल, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी व्यक्त केले.ते म्हणाले, महाराष्ट्रातील राजकारणाचा स्तर घसरलेला आहे, असे आम्ही नेहमी म्हणायचो; पण आज ज्या पद्धतीने शपथविधी झाला, एकूण राजकीय घटना घडल्या. त्या बघता माझ्यासारख्याला नव्हे तर सामान्य लोकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अनेकांनी मतदार ओळखपत्र जाळून टाकू या, अशा प्रातिनिधिक स्वरूपात प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्याचा सर्वच राजकीय नेत्यांनी विचार करावा. ग्रामपंचायत व नगरपालिकेत दलबदलूपणा बघून संताप यायचा; पण आता ते बरे म्हणायची पाळी राज्यकर्त्यांनी आणली आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षRaju Shettyराजू शेट्टी