शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
5
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
6
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
7
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
8
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
9
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
10
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
11
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
12
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
13
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
14
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
15
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
16
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
17
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
18
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
19
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
20
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट

...अन ‘महाज्योती’ने बदलले प्रतिज्ञापत्र, ‘लोकमत’ बातमीचा परिणाम; संशोधक विद्यार्थ्यांना मिळाला न्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 13:18 IST

‘लोकमत’ने १ ऑगस्टच्या अंकात ‘शिष्यवृत्ती दिली, पुढे काही मागायचे नाही’, या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करताच महाज्योती प्रशासन खडबडून जागे झाले

कोल्हापूर : राज्य सरकारने पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना सरसकट ५० टक्के शिष्यवृत्ती जाहीर केली. मात्र, मंजूर शिष्यवृत्तीव्यतिरिक्त इतर कोणत्याच रकमेची मागणी शासनाकडे करणार नाही, अशी अटच ‘महाज्योती’ या संस्थेने प्रतिज्ञापत्रात टाकली होती. याबाबत ‘लोकमत’ने १ ऑगस्टच्या अंकात ‘शिष्यवृत्ती दिली, पुढे काही मागायचे नाही’, या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करताच महाज्योती प्रशासन खडबडून जागे झाले. त्यांनी तत्काळ ही अटच या प्रतिज्ञापत्रातून काढून टाकली आहे. ‘लोकमत’ने या अन्यायाविरोधात आवाज उठवल्याने आम्हाला न्याय मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांमधून व्यक्त होत आहे.राज्यातील अनुसूचित जाती, जमाती, मराठा, ओबीसी, भटके-विमुक्त इ. प्रवर्गातील संशोधक विद्यार्थ्यांसाठी ५ वर्षांकरिता संशोधन करण्यासाठी अधिछात्रवृत्ती (शिष्यवृत्ती) दिली जाते. गत आठवड्यात सामाजिक न्याय विभागाने सर्व पात्र विद्यार्थ्यांना ५० टक्के दराने अधिछात्रवृत्ती देण्याचे जाहीर केले.मात्र, ‘महाज्योती’ने ५० टक्के शिष्यवृत्तीव्यतिरिक्त ‘मी इतर काेणत्याच रकमेची मागणी शासन व महाज्योतीकडे करणार नाही’, अशी अट प्रतिज्ञापत्रात टाकल्याने संशोधक विद्यार्थी संतापले होते. सरकार विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कावरती गदा आणत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. विद्यार्थ्यांवर होणाऱ्या या अन्यायाला ‘लोकमत’ने वाचा फोडल्याने महाज्योतीने गुरुवारी नवे प्रतिज्ञापत्र विद्यार्थ्यांना दिले. यातील वादग्रस्त अट काढून टाकण्यात आली.

‘लोकमत’ने विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडल्याने व कृती समितीच्या पाठपुराव्याने ही अट बदलली आहे. आम्हाला न्याय मिळवून दिल्याबद्दल ‘लोकमत’चे आभार. - सद्दाम मुजावर, अध्यक्ष, महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समिती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरResearchसंशोधनStudentविद्यार्थीScholarshipशिष्यवृत्ती