शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

विरोधकांना निवडणुकांसाठी उमेदवार ही मिळणार नाहीत, चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा

By समीर देशपांडे | Updated: November 12, 2022 13:23 IST

राष्ट्रवादीला दिलं खुले आव्हान

कोल्हापूर : उद्धव ठाकरे हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या जाळ्यात पूर्णपणे अडकले आहे. त्यामुळेच शिवसेना संपत चालली तरी त्यांना त्याचे भान नाही अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. तसेच विरोधकांना निवडणुकांसाठी उमेदवार ही मिळणार नाहीत असा दावाही त्यांनी यावेळी केला. कोल्हापुरात आज, शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.बावनकुळे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यासाठी प्रचंड काम करत आहेत. याच कामगिरीच्या जोरावर लोकसभेसाठी ४५ हून अधिक आणि विधानसभेसाठी २०० हून अधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे. आमच्या विरोधकांना या निवडणुकांसाठी उमेदवार ही मिळणार नाहीत असा दावा बावनकुळे यांनी यावेळी केला.        काचेच्या केबिनमध्ये बसल्यामुळे राज्यात उद्योग आले नाहीतकोरोनाच्या काळामध्ये काचेच्या केबिनमध्ये उद्धव ठाकरे बसल्यामुळे राज्यात उद्योग आले नाहीत हे वस्तुस्थिती आहे. राहुल गांधी यांची महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा सुरू असताना सातारा जिल्ह्यातील बाराशे काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला हे वास्तव आहे.राष्ट्रवादीला दिलं खुले आव्हानहिम्मत असेल तर बहुमताची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने करावी असे खुले आव्हान त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दिले. आमचे १६४ वरून १८४  होतील असा दावाही त्यांनी यावेळी केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपा