शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Raju Shetty: हमीभाव कायद्यासाठी लढा उभारणार - राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 13:44 IST

बळीराजा हुंकार यात्रेच्या माध्यमातून हमीभावासाठी जागर सुरू आहे. ग्रामसभांच्या ठरावासह ३०० हून अधिक संघटना राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत.

चंदगड : शेतीमालाला हमीभाव मिळवून देणारा कायदा करण्यासाठी एमएसपी गॅरंटी किसान मोर्चाच्या माध्यमातून लढा उभारणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.तुडीये येथील बळीराजा हुंकार यात्रेच्या जागर सभेसाठी ते चंदगडला आले होते. दरम्यान, ढोलगरवाडी येथे माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. ऊसदर नियंत्रण समितीत दुबळी माणसे असल्यानेच सरकारने ‘एफआरपी’चे तुकडे पाडले, असा आरोप त्यांनी केला.शेट्टी म्हणाले, बळीराजा हुंकार यात्रेच्या माध्यमातून हमीभावासाठी जागर सुरू आहे. ग्रामसभांच्या ठरावासह ३०० हून अधिक संघटना राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. कायदा झाल्यास शेतीमालाचे भाव वर्षभर स्थिर राहतील. यावेळी पीएचडी मिळविल्याबद्दल शाहू गावडे यांचा शेट्टी यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार झाला. यावेळी राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर, राजू पाटील, पंकज पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते. दीपक पाटील यांनी आभार मानले.

धोरणानुसार निवडणुका लढवाव्यात

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक मुद्द्यांवर होत असतात. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपापल्या पातळीवर संघटनेच्या धोरणास अनुसरून निवडणुका लढवाव्यात, त्यास आपला पाठिंबा राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी