शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

धामोड परिसरात परतीच्या पावसाचे धुमशान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 16:42 IST

rain, dhamod, kolhapur, farmar दुपारी एक वाजता अचानक सुरू झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटाने चांगलीच धडकी भरली होती.

ठळक मुद्देधामोड परिसरात परतीच्या पावसाचे धुमशान४५ मिनीटात विक्रमी १००मिली मीटर पाऊस

धामोड- दुपारी एक वाजता अचानक सुरू झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटाने चांगलीच धडकी भरली होती.

अचानक सुरू झालेल्या पावसाने भात कापणी व मळणीच्या कामात मोठे अडथळे निर्माण झाले .४५ मिनीटे एक सारखा हा पाऊस कोसळत होता . या ४५ मिनीटात धामोड परिसरात विक्रमी १००मिली मीटर इतका पाऊस झाला.

या परतीच्या पावसाने भात पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक सुरू झालेल्या या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. रस्त्यावर घाललेल्या भात मळण्यांचे तर मोठा नुकसान झाले. दरम्यान तुळशी धरणाच्या पाणी पातळीत ही मोठी वाढ झाल्याने धरणातून ७५० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले. 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी