शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

नागरिकत्व कायद्याविरोधात शिरोळ तहसिलवर मूक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 14:48 IST

भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्ष तरतूदीच्या विरोधात लागू करण्यात आलेल्या एनआरसी व सीएए कायदा रद्द करावा या मागणीसाठी शिरोळ तालुका बहुजन समाजाच्यावतीने गुरुवारी शिरोळ तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला.कोणत्याही परिस्थितील हा कायदा रद्द होत नाही तोपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आली.

ठळक मुद्देएनआरसी व सीएए कायदा रद्द करा शिरोळ तालुका बहुजन समाजाच्यावतीने मूक मोर्चा

शिरोळ : भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्ष तरतूदीच्या विरोधात लागू करण्यात आलेल्या एनआरसी व सीएए कायदा रद्द करावा या मागणीसाठी शिरोळ तालुका बहुजन समाजाच्यावतीने गुरुवारी शिरोळ तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला.कोणत्याही परिस्थितील हा कायदा रद्द होत नाही तोपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आली.शिरोळ येथील शिवाजी चौकातून सकाळी मूक मोर्चाला सुरुवात झाली. तहसील कार्यालयासमोर आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.एनआरसी व सीएए कायदा झालाच पाहिजे अशा भावना नेतेमंडळींनी मनोगतातून व्यक्त केल्या.

मोर्चात माजी खासदार राजू शेट्टी, आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, दत्तचे अध्यक्ष गणपतराव पाटील,नगराध्यक्ष अमरसिंह पाटील,युनुस डांगे,बाळासो शेख,डॉ.अतिक पटेल,दिलीपराव पाटील, कादर मलबारी,फारुक पठाण,सईद पटेल,चंगेजखान पठाण,अब्बास नदाफ ,जयराम पाटील,अस्लम फरास, इकबाल मेस्त्री,सर्फराज जमादार,अफसर पटेल,शकील गैबान यांच्यासह मुस्लीम समाजबांधव मोठया संख्येने सहभागी झाला होता.

मोर्चावतीने तहसिलदार अर्चना मोरे यांना निवेदन देण्यात आले.

टॅग्स :Morchaमोर्चाshirol-acशिरोळkolhapurकोल्हापूर