शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

शिवसेना दुतोंडी मांडूळासारखी - अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 04:04 IST

राज्यातील भाजपा व शिवसेना या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शिवसेना तर दुतोंडी मांडूळासारखी आहे. त्यांना शेतीतील काहीच कळत नाही तरीही शेतकऱ्यांचा पुळका असल्याचा आव आणते, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी नेसरी येथे केली.

कोल्हापूर - राज्यातील भाजपा व शिवसेना या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शिवसेना तर दुतोंडी मांडूळासारखी आहे. त्यांना शेतीतील काहीच कळत नाही तरीही शेतकऱ्यांचा पुळका असल्याचा आव आणते, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी नेसरी येथे केली.नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाच्या हल्लाबोल कार्यक्रमात ते म्हणाले, भाजपा सरकारकडून कर्जबुडव्या उद्योगपतींना कोट्यवधी रूपये दिले जातात. पण, शेतकºयांची सरसकट कर्जमाफी द्यायला सरकारकडे पैसे नाहीत.राज्यातील आगामी विधानसभेच्या निवडणुका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालीच लढवल्या जातील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. आगामी निवडणुका समविचारी पक्षांशी आघाडी करून लढविल्या जाणार असल्याने अजितदादांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून ‘प्रोजेक्ट’ करण्याचा प्रश्नच येत नाही, असेही तटकरे यांनी सांगितले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारkolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्र