शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी समरजित घाटगे बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 18:20 IST

farmar, BJP, Samarjit Singh Ghatge, kolhapur चोहोबाजूंनी संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे शुक्रवारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. सरकारने जाहीर केलेली मदत मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे वचनही त्यांनी शेतकऱ्यांना दिले. शाहू जनक घराणे जनपंचायतअंतर्गत शिवार संवाद दौऱ्याची सुरुवात करवीर तालुक्यातील चिंचवाड येथून झाली.

ठळक मुद्देजनपंचायतअंतर्गत शिवार दौरा सुरू शेतकऱ्यांना न्याय मिळून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

कोल्हापूर : चोहोबाजूंनी संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे शुक्रवारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. सरकारने जाहीर केलेली मदत मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे वचनही त्यांनी शेतकऱ्यांना दिले. शाहू जनक घराणे जनपंचायतअंतर्गत शिवार संवाद दौऱ्याची सुरुवात करवीर तालुक्यातील चिंचवाड येथून झाली.घाटगे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तीन आठवड्यांचा शाहू जनक घराणे जनपंचायत जिल्हा दौऱ्याची घोषणा केली आहे. पहिल्याच दौऱ्यात घाटगे यांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना मदतीविषयी आश्वस्त केले. शाहू महाराजांचे वंशज बांधावर येत असल्याने ग्रामीण जनतेमध्येही कुतुहल होते. स्वत: घाटगे यांनी शेतकऱ्यांना जवळ घेत त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या. सजवलेली बैलगाडी स्वत: चालवत घाटगे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले.घाटगे म्हणाले, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे, शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीत प्रामाणिक कर्ज भरणाऱ्यांचे अनुदान थकले आहे. सरकारने दिलेला शब्द पाळावा, नुसत्या घोषणा करू नयेत. यावेळी किसान मोर्चाचे अध्यक्ष भगवान काटे, तुकाराम बोडके, रंगराव तोरसस्कर, संघर्ष कांबळे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.

 

टॅग्स :FarmerशेतकरीBJPभाजपाSamarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगेkolhapurकोल्हापूर