शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी समरजित घाटगे बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 18:20 IST

farmar, BJP, Samarjit Singh Ghatge, kolhapur चोहोबाजूंनी संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे शुक्रवारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. सरकारने जाहीर केलेली मदत मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे वचनही त्यांनी शेतकऱ्यांना दिले. शाहू जनक घराणे जनपंचायतअंतर्गत शिवार संवाद दौऱ्याची सुरुवात करवीर तालुक्यातील चिंचवाड येथून झाली.

ठळक मुद्देजनपंचायतअंतर्गत शिवार दौरा सुरू शेतकऱ्यांना न्याय मिळून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

कोल्हापूर : चोहोबाजूंनी संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे शुक्रवारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. सरकारने जाहीर केलेली मदत मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे वचनही त्यांनी शेतकऱ्यांना दिले. शाहू जनक घराणे जनपंचायतअंतर्गत शिवार संवाद दौऱ्याची सुरुवात करवीर तालुक्यातील चिंचवाड येथून झाली.घाटगे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तीन आठवड्यांचा शाहू जनक घराणे जनपंचायत जिल्हा दौऱ्याची घोषणा केली आहे. पहिल्याच दौऱ्यात घाटगे यांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना मदतीविषयी आश्वस्त केले. शाहू महाराजांचे वंशज बांधावर येत असल्याने ग्रामीण जनतेमध्येही कुतुहल होते. स्वत: घाटगे यांनी शेतकऱ्यांना जवळ घेत त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या. सजवलेली बैलगाडी स्वत: चालवत घाटगे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले.घाटगे म्हणाले, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे, शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीत प्रामाणिक कर्ज भरणाऱ्यांचे अनुदान थकले आहे. सरकारने दिलेला शब्द पाळावा, नुसत्या घोषणा करू नयेत. यावेळी किसान मोर्चाचे अध्यक्ष भगवान काटे, तुकाराम बोडके, रंगराव तोरसस्कर, संघर्ष कांबळे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.

 

टॅग्स :FarmerशेतकरीBJPभाजपाSamarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगेkolhapurकोल्हापूर