शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

दमदार पावसामुळे राजाराम बंधारा येथे पाणी पातळीत वाढ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 16:32 IST

गेल्या तीन-चार दिवसांपासून पडत असलेल्या दमदार पावसामुळे राजाराम बंधारा येथे पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे. चार दिवसापूर्वी बंधाऱ्याजवळ ९ फूट इतकी पाणी पातळी होती. आज  बुधवारी दुपारी एकच्या सुमारास  ती १३ फूटावर गेली. म्हणजेच चार दिवसाची चार फूट इतकी पाण्याने उंची गाठली. १७ फुट पाणी पातळीला  राजाराम बंधारा पाण्याखाली जातो.

ठळक मुद्देदमदार पावसामुळे राजाराम बंधारा येथे पाणी पातळीत वाढ बंधाऱ्याजवळ पाणी पातळी १३ फूटावर

कसबा बावडा : गेल्या तीन-चार दिवसांपासून पडत असलेल्या दमदार पावसामुळे राजाराम बंधारा येथे पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे. चार दिवसापूर्वी बंधाऱ्याजवळ ९ फूट इतकी पाणी पातळी होती. आज  बुधवारी दुपारी एकच्या सुमारास  ती १३ फूटावर गेली. म्हणजेच चार दिवसाची चार फूट इतकी पाण्याने उंची गाठली. १७ फुट पाणी पातळीला  राजाराम बंधारा पाण्याखाली जातो.   सध्या पुराच्या पाण्याचा बंधाऱ्याला धोका होऊ नये म्हणून बंधाऱ्याच्या सर्व लोखंडी प्लेटा नुकत्याच काही दिवसांपूर्वी काढून टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे  बंधार्‍याची पाणी पातळी झपाट्याने खाली खाली चालली होती. मात्र बंधाऱ्याच्या प्लेटा काढूनही दमदार पावसाने गेल्या चार दिवसांपासून झोडपायला सुरुवात केल्याने पाणी पातळीत वाढ होत चालली आहे.   राजाराम बंधारा पाण्याखाली जाण्यासाठी सध्या केवळ चार फुट पाणी पातळी कमी आहे. पाऊस असाच धो धो पडत राहिल्यास येत्या दोन-तीन दिवसात बंधारा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. बंधारा एकदा पाण्याखाली गेला की या मार्गावरून वडणगे, निगवे, भुये, केर्ली मार्गे होणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. तसेच औद्योगिक वसाहतीकडे कामानिमित्त ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही मोठा लांबचा पल्ला टाकून जावे लागते. त्यामुळे हा बंधारा पाण्याखाली गेला की नाही याकडे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या लोकांचे नेहमीच लक्ष लागून असते. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईDamधरणkolhapurकोल्हापूर