शहरं
Join us  
Trending Stories
1
वायनाड की रायबरेली? निर्णय घेण्यासाठी राहुल गांधींकडे शेवटचा १ दिवस बाकी, अन्यथा...
2
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
3
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
4
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
5
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
6
Sanjay Nirupam राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंनी माफी मागावी; EVM हॅक आरोपावरून शिवसेनेचा पलटवार
7
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
8
T20 WC 2024: श्रीलंकेचा शेवट गोड, ८३ धावांनी विजय; नेदरलँड्सला पराभवासह निरोप
9
'बोलेंगे भी और लडेंगे भी!' JNU सिनेमाचा ज्वलंत ट्रेलर, सिद्धार्थ बोडकेचा जबरदस्त अभिनय
10
Investment Post Office : ₹१०० ची पॉवर : ५ वर्षांत जमा कराल गॅरंटीड लाखोंचा फंड, समजून घ्या गणित
11
Pravin Tarde राजामौलींच्या सिनेमातून प्रविण तरडेंची दाक्षिणात्य सिनेसृष्टीत दमदार एन्ट्री; साकारणार खतरनाक खलनायक
12
नागपूरचा डॉली चहावाला सातासमुद्रापार; मालदीवच्या समुद्रकिनारी टपरी, पर्यटकांनी घेतला आस्वाद
13
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
14
MHT CET 2024 Results: पैकीच्या पैकी! रिक्षाचालकाच्या मुलाची उत्तुंग झेप, MHT CET मध्ये १०० पर्सेंटाइल
15
संगमरवरी बांधकाम आणि बरंच काही! अमिताभ बच्चन यांच्या घरातल्या मंदिराचे सुंंदर Inside फोटो बघा
16
राम मंदिर उभारणीमुळे पराभव, शिंदे गटाच्या उमेदवाराचा दावा
17
Home Loan EMI च्या त्रासातून सुटका करायची असेल ही ट्रीक नक्की वापरा; गृहकर्ज संपेल
18
स्वानंदीने लक्ष्मीकांत बेर्डेंचा आतापर्यंत न पाहिलेला फोटो केला शेअर, चाहते करताहेत प्रेमाचा वर्षाव
19
'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल
20
"बिकिनी घालणं सोपी गोष्ट नाही, त्यासाठी कष्ट लागतात", पर्ण पेठे स्पष्टच बोलली

तीन कृषी कायदे रद्द; कोल्हापुरात पेढे वाटून आनंदोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2021 6:27 PM

कोल्हापूर : गेली वर्षभर दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना अखेर यश आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशात लागू ...

कोल्हापूर : गेली वर्षभर दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना अखेर यश आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशात लागू करण्यात आलेले तीन कृषी कायदे रद्दची घोषणा केली. मोदींनी केलेल्या या घोषणेनंतर देशभरात अनेक ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तर राजकीय वर्तुळात विरोधकांनी यानिर्णयावरुन निवडणुकीचा संदर्भ लावत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.कोल्हापुरात अखिल भारतीय किसन सभा, ए. आय. एस. एफ. व ए. आय. वाय. एफ यांच्या वतीने बिंदू चौकात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. तीन कृषी कायद्या विरोधातील हे आंदोलनाची जगाच्या इतिहासात नोंद झाली आहे. कोणी कितीही हुकूमशाही केली तर त्याला शेतकऱ्यांची एकजूट कशी मोडून काढते, हे सिध्द झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना आंदोलनाला बळ मिळाले असल्याचे मत यांनी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.शेतकऱ्यांच्या उत्पादनांना चांगला भाव मिळावा, शेतमाल विकण्यासाठी अनेक पर्याय मिळावे हा या कायद्या मागचा केंद्र सरकारचा उद्देश होता. मात्र यातील जाचक अटीवरुन शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले होते. दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांनी ठाण मांडला होता. या आंदोलन दरम्यान अनेक शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले. अखेर शेतकऱ्यांच्या या लढ्याला यश आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरagricultureशेती