शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

kolhapur news: काळम्मावाडी धरणाच्या उजव्या कालव्याला पाणी सोडा, मुदाळतिट्टा येथे शेतकऱ्यांचे निषेध आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 18:04 IST

पाणी नसल्याने पिकाचे नुकसान

दत्तात्रय लोकरे

सरवडे : काळम्मावाडी धरणाच्या उजव्या कालव्याला गेले वीस दिवस पाणी नसल्याने पिकाचे नुकसान होत आहे. पाण्याअभावी पिके करपू लागली असून अन्य शेतीकामे खोळंबली आहेत. त्यामुळे तात्काळ पाणी सोडावे व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी बोरवडे-बिद्री परिसरातील शेतकऱ्यांच्यावतीने मुदाळतिट्टा येथे बांधकाम सुरु असलेल्या पुलावरच निषेध आंदोलन करण्यात आले.यावेळी बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे म्हणाले, राधानगरी- निपाणी रोडवर  उजव्या कालव्यावर पुलाचे बांधकाम सुरु करताना संबंधित विभागाने पाण्याचे व वाहतुकीचे नियोजन करणे गरजेचे होते. मात्र संबंधित विभागाने तशी काळजी घेतली नाही. पाण्याअभावी शेतकऱ्यांनी कष्टाने घाम गाळून हजारो रुपये मशागत, बि- बियाण्यांवर खर्च केले असून ते वाया गेले आहेत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी आणि लवकरात लवकर पाणी सोडावे अन्यथा मुदाळतिट्टा येथे मोठे जनआंदोलन उभा केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला.या आंदोलनात सरपंच पांडुरंग चौगले, उपसरपंच विनोद वारके, मारुती पाटील, राजेंद्र चौगले, तानाजी साठे, के. के. फराकटे, बाळासाहेब बलुगडे, अण्णासो पोवार, बाळासाहेब फराकटे, दत्तात्रय पाटील, निवृत्ती साठे, जोतिराम साठे, स्वप्निल फराकटे, दत्तात्रय चांदेकर, राजेंद्र जाधव, निवास चव्हाण, नेताजी कांबळे, अमोल गुरव यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीWaterपाणी