शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

खतांच्या किमती ताबडतोब कमी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:24 IST

एप्रिल महिन्यापासून केंद्र शासनाने रासायनिक खतांच्या दरामध्ये प्रचंड दर वाढ केली. ही खतांची दरवाढ अन्यायकारक आहे. सरासरी एका बॅगमागे ...

एप्रिल महिन्यापासून केंद्र शासनाने रासायनिक खतांच्या दरामध्ये प्रचंड दर वाढ केली. ही खतांची दरवाढ अन्यायकारक आहे. सरासरी एका बॅगमागे सहाशे ते नऊशे रुपयांचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सोसावा लागणार आहे. देशातील शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या आधारे दर देण्याचे धोरण केंद्र सरकार राबवीत नाही. स्वामीनाथन्‌ आयोगानुसार शेतीमालाला दर मिळत नाही. त्यामुळे शेती तोट्यात चालली आहे.

खरीप हंगाम डोळ्यासमोर ठेवून खतांच्या किमती वाढविल्याने हा शेतकऱ्यांच्यावर अन्याय आहे. उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा, ही शेतकऱ्यांची मूळ मागणी असल्याचे सांगून गावडे म्हणाले, आंतरराष्ट्रीय स्तरावर खतांचे दर वाढल्याचे कारण सांगून केंद्र सरकारने खतांच्या किमतीमध्ये दरवाढ केल्याने, देशातील शेतकऱ्यांना दोन हजार कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसणार आहे.

केंद्र शासनाने खतांच्या वाढलेल्या किमती ताबडतोब कमी कराव्यात, जुन्या दराने खत विक्री करावी, अन्यथा देशभरातील सर्व शेतकरी संघटना खत दरवाढीविरोधी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडू, असा इशाराही त्यांनी दिला.