शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

Radhanagari Dam: राधानगरीचे स्वयंचलित दरवाजे डागडुजीसाठी खुले, ७० वर्षे पूर्ण होऊनदेखील दरवाजे सुस्थितीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 12:08 IST

ब्रिटिशकालीन सातही दरवाज्याच्या आतील बाजूच्या लोखंडी अँगलना गंज चढला असून, धरण सुरक्षेच्या दृष्टीने स्वयंचलित दरवाजाचे हे काम अत्यंत आवश्यक असल्याने हाती घेण्यात आले आहे.

गौरव सांगावकरराधानगरी : राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीतून उभारलेल्या राधानगरीधरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे ७० वर्षे पूर्ण होऊनदेखील आजही व्यवस्थित उघडझाप करतात. पण वर्षातील ६ ते ७ महिने हे दरवाजे पाण्यात असतात. त्यामुळे ब्रिटिशकालीन सातही दरवाज्याच्या आतील बाजूच्या लोखंडी अँगलना गंज चढला असून, धरण सुरक्षेच्या दृष्टीने स्वयंचलित दरवाजाचे हे काम अत्यंत आवश्यक असल्याने हाती घेण्यात आले आहे.दरवर्षी थोड्याफार प्रमाणात मार्च- एप्रिलमध्ये पाणी कमी झाल्यानंतर दरवाजांना ग्रीसिंग ऑइलिंग अशी किरकोळ रिपेअरी केली जाते. पण धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच सातही दरवाजे खोलण्यात आले आहेत. गेट लिफ्टिंग, क्लिनिंग नवीन रबर सील, अँगलला पेंटिंग कोट ही कामे युद्धपातळीवर चालू आहेत.कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर पाटबंधारे विभाग कोल्हापूर यांनी कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. एप्रिलअखेर काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर उपविभागीय अधिकारी (राधानगरी धरण) प्रवीण पारकर, शाखा अभियंता समीर नीरूखे उपस्थित होते.सातगेटचे काम हातात घेतले असले तरी पूर नियंत्रणासाठी पाच गेटचे काम करणे गरजेचे आहे.

सर्व दरवाजांचे परिचरण योग्य पद्धतीने झाल्यानंतर धरणाच्या सेवा धोरणावर अतिरिक्त भार येणार नाही त्यामुळे पूर नियंत्रण करणे अधिक सोपे जाईल. - प्रवीण पारकर, उपविभागीय अधिकारी, राधानगरी धरण

टॅग्स :kolhapurकोल्हापूरradhanagari-acराधानगरीDamधरण