शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

‘वारणा’चा प्रश्न सामोपचाराने मिटेल:राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 00:33 IST

इचलकरंजी : इचलकरंजी शहराची तहान भागविण्यासाठी सर्वांनी मिळून एकत्रित प्रयत्न केल्यास वारणा पाणीप्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास खासदार राजू ...

इचलकरंजी : इचलकरंजी शहराची तहान भागविण्यासाठी सर्वांनी मिळून एकत्रित प्रयत्न केल्यास वारणा पाणीप्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.इचलकरंजीत पासपोर्ट सेवा केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी आमदार सुरेश हाळवणकर व नगराध्यक्षा अलका स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती.शेट्टी म्हणाले, बदलत्या काळानुसार आता व्यवसाय, नोकरी, शिक्षण, पर्यटनासाठी विमानसेवा आवश्यक झाली असून, त्यासाठी पासपोर्टची गरज आहे. त्यामुळे नागरिकांची ही गरज ओळखून इचलकरंजी शहरामध्ये पासपोर्ट सुविधा सुरू करण्यात आली आहे.देशातील ४०१ वा पुणे विभागातील १८ वे पासपोर्ट सेवा केंद्र इचलकरंजीत पोस्ट कार्यालयांतर्गत जुन्या नगरपालिकेत सुरू करण्यात आले.पासपोर्ट कार्यालयाचे पुणे विभागाचे अधिकारी अनंत ताकवले यांनी देशभरात ४०१ पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यासाठी परराष्टÑ मंत्रालयाचे तत्कालीन सचिव ज्ञानेश्वर मुळे यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने केलेल्या सहकार्यामुळे इचलकरंजीतही कार्यालय सुरू होत असून, पासपोर्ट काढताना चुका टाळण्याचे आवाहन केले.नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी, शहराचे बहुतांश प्रश्न मार्गी लागल्याने इचलकरंजी स्मार्टसिटीकडे वाटचाल करीत आहे. शहराचा पाण्याचा प्रश्न सोडविणे गरजेचे असून, आमदार हाळवणकर आणि खासदार शेट्टी यांनी शहराची वारणा योजना मार्गी लावून पाणीप्रश्न सोडविण्याचे साकडे घातले.आमदार हाळवणकर यांनी, देशात ७० वर्षांत केवळ ७७ पासपोर्ट कार्यालये होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पासपोर्ट कार्यालयांची गरज ओळखून अवघ्या पाच वर्षात ४०१ कार्यालये सुरू करण्याचा निर्धार केल्याने अनेक नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे.कार्यक्रमास उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, नगरसेवक अजित जाधव, प्रमोद पाटील, इचलकरंजी पोस्ट कार्यालय प्रमुख सी. डी. रानमाळे, सहायक प्रमुख संजय सामानगडकर, पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार उपस्थित होते.