शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Navratri2022: पाचव्या माळेला अंबाबाईची अंबारीतील पूजा

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: September 30, 2022 15:53 IST

अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवात ललिता पंचमीला विशेष महत्व

कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पाचव्या माळेला ललिता पंचमी निमित्त आज, शुक्रवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची अंबारीतील पूजा बांधण्यात आली. यादिवशी अंबाबाई आपली प्रिय सखी त्र्यंबोली देवीच्या भेटीसाठी जात असते. तिथे मोठी यात्रा भरते. या सोहळ्यासाठी ती अंबारीत बसून निघाली आहे असा या पूजेचा अन्वयार्थ आहे.अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवात ललिता पंचमीला विशेष महत्व आहे. अंबाबाईने कोल्हासुराचा वध केल्यानंतर पुढे त्याचा नातू कामाक्षने कपिलमुनींकडून योगदंड मिळवला. त्याच्या प्रभावाने त्याने अंबाबाईसह सर्व देवतांचे बकऱ्यात रुपांतर केले. हे कळताच त्र्यंबोली देवीने योगदंड कामाक्षाकडून घेत त्याचा वध केला व सर्वांची सुटका केली. पण अंबाबाईच्या विजयोत्सवात त्र्यंबोली देवीला बोलवायचे राहून गेले, त्यामुळे ती रुसून अंबाबाईकडे पाठ करून टेकडीवर जाऊन बसली.ही चूक लक्षात येताच अंबाबाई आपल्या लव्याजम्यानिशी त्र्यंबोली देवीच्या भेटीला गेली. तिथे कोल्हासुराचा वध कसा केला हे त्र्यंबोली देवीला काेहळ्याच्या माध्यमातून दाखवले. तसेच आशिर्वाद दिला की दरवर्षी ललिता पंचमीला मी तुझ्या भेटीला येईन. त्याप्रमाणे आजही ही परंपरा सुरू आहे. ही पूजा गजानन मुनीश्वर, श्रीनिवास जोशी यांनी बांधली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNavratriनवरात्रीMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर