शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
3
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
4
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
5
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
6
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
7
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
8
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
9
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
10
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
11
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
12
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
13
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
14
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
15
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
16
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
17
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
18
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
19
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
20
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."

कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडीत, शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर वीजपुरवठा तात्काळ सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 6:06 PM

कृषी पंपाची बिले भरली नाहीत म्हणून पुर्ण डीपीचाच वीजपुरवठा खंडीत करण्याचा तुघलकी निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाविरोधात आज, शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन करीत महावितरणच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

कागल : येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाकडून कृषी पंपाची बिले भरली नाहीत म्हणून पुर्ण डीपीचाच वीजपुरवठा खंडीत करण्याचा तुघलकी निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाविरोधात आज, शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन करीत महावितरणच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. शेतकरीवर्ग आक्रमक झाल्याने डीपींचा वीजपुरवठा तात्काळ सुरू करीत असल्याचे कंपनीकडून जाहीर करण्यात आले.दरम्यान चुकीची तसेच वाढीव आलेली बिले दुरूस्त करून देण्यात येतील. मोठ्या रक्कमेच्या बिलांना हप्ते करून देण्यात येईल. मात्र दोन ते तीन दिवसानंतर जर बील भरले नाही तर वैयक्तीक कनेक्शन बंद करण्यात येतील. असेही उप कार्यकारी अभियंता विक्रांत सपाटे यांनी स्पष्ट केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सागर कोंडेकर, अविनाश मगदुम, प्रभु भोजे, सचिन घोरपडे, अशोक शिरोळे, बाळासाहेब पाटील यांच्यासह काही शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या मनमानीपणाबद्दल तक्रारी मांडल्या. या आंदोलनात कागल, करनुर, वंदुर या गावातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.या‌वेळी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भाषणे केली. विज वितरण कंपनीचे विक्रांत सपाटे, तानाजी  कोरवी, विणा मठकर यांना धारेवर धरले. अजय पोवार हे कार्यकर्त्यांचा रोष पाहून तेथून पसार झाले. पोलीस उपनिरिक्षक शशिकांत गच्चे यांनी कारवाईचा इशारा दिल्यानंतर परिस्थिती अधिकच चिघळली. सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे यांनी मध्यस्थी करीत आंदोलनात तोडगा काढला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी