कोल्हापूर : राज्यात कॉर्पोरेट कंपन्यांना शिक्षण क्षेत्राची दारे उघडी करून देणारे ‘महाराष्ट्र स्वयंअर्थसाहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन)’ या कायद्यात सुधारणा ...
कळसा भांडुरा पाणी वाटप वादा वरून शेतकऱ्यांनी बुधवारी बेळगाव जिल्ह्यातील तीन तालुक्यासह उत्तर कर्नाटकात बंद पुकारला आहे. या बंदमुळे महाराष्ट्र आणि गोवा येथे जाणारी प्रवासी वाहतूक बंद झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. केंद्र सरकारने हा पाणी तंटा सोडव ...
दूधाळी येथील महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील तीस फुट खोल असलेल्या जॅकवेलमध्ये रंगकाम करताना आॅक्सिजनचा पुरवठा कमी पडल्याने श्वास गुदमरुन सहा कामगार बेशुध्द होवून अत्यवस्थ झाले. त्यांना तत्काळ अग्निशामक दलाच्या जवाणांनी सीपीआर रुग्णालयात द ...
राष्ट्रीय फेरीवाला धोरणांनुसार आधी सर्व फेरीवाले, विक्रेते, केबिनधारक या सर्वांचे योग्य पुनर्वसन करावे, मगच अतिक्रमण विरोधी कारवाई राबवावी. सध्या ‘अतिक्रमणा’च्या नावाखाली जी फेरीवाल्यांना उद्ध्वस्त करण्याची कारवाई सुरू आहे ती त्वरित थांबवावी, अशी माग ...
करवीर निवासीनी आई अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. ज्या भाविकांना देवीच्या दारापर्यंत येता येत नाही अशांना चित्र रुपी दिनदर्शिकेच्या माध्यमातून देवीचा महीमा कळेल. त्यामुळेच ही दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. असे प्रतिपादन पश्चिम महाराष्ट्र ...
गणेश वंदना, श्रीकृष्णाच्या मनमोहक लीला, मीरेच्या कृष्णभक्ती समर्पणाचे दर्शन घडवत नृत्यांगना अभिश्री पाटील यांनी सादर केलेल्या भरतनाट्यम् आविष्काराने रसिक मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते गुणीदास फौंडेशन व महाराष्ट्र साहित्य कलाप्रसारिणी सभा (पुणे) यांच् ...
जीवरक्षक म्हटले की करवीर तालुक्यातील कांडगावचा सुपुत्र दिनकर कांबळेचे नाव चटकन समोर येते. गेली अनेक वर्षे तो हक्काच्या घरापासून वंचित होता, यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतला, त्यास समाजातील अनेक दातृत्वाचे हात लागले आणि दिनकरच ...