कोल्हापूर : दिल्ली येथे १९ फेब्रुवारीला होणाºया शिवजयंती सोहळ्यास कोल्हापुरातून मंगळवारी सकाळी पहिली शिवभक्तांची तुकडी निजामुद्दीन एक्स्प्रेस’ या रेल्वेने दिल्लीकडे रवाना झाली. ...
भारत चव्हाण ।कोल्हापूर : सर्वसामान्य नगरसेवकांना गृहीत धरून चालण्याची नेत्यांची मानसिकता, मूठभर कारभाºयांची ‘आंबे’ पाडण्यासाठी सुरू असणारी धडपड, आघाडीतील नगरसेवकांना सोबत घेऊन जाण्यात गटनेते तसेच सभागृह नेत्यांचे अपयश, पदे वाटताना मर्जीतील लोकांना द ...
प्रेमाचा दिवस म्हणजे ‘व्हॅलेंटाईन डे’ होय. पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसी, आई-वडील यांचे नाते अधिक दृढ करणारा.. मनातल्या भावना एकमेकांसमोर व्यक्त करण्याचा हा दिवस. प्रेमाच्या दिवस अविस्मरणीय बनवण्यासाठी अनेकांनी जय्यत तयारी केली आहे. काही युवकांनी ‘व्हॅल ...
‘तिहेरी तलाक’ विधेयकाच्या निमित्ताने मुस्लिम समाजाला जाळ्यात अडकविण्याचे मोठे षड्यंत्र आहे. यातून मतांचे धार्मिक धृवीकरण करून हिंदू-मुस्लिम समाजात फूट पाडण्याचा कट रचला जात आहे, असा थेट आरोप ‘हिंदी है हम...हिंदोस्तॉँ हमारा....’संघटनेचे कार्याध्यक्ष ह ...
सर्व खेळांना समान न्याय असतानाही फुटबॉलला यंदाही नियमावली दाखवून ‘शिवछत्रपती’ पुरस्कारापासून उपेक्षित ठेवण्याचे काम राज्याच्या क्रीडा खात्याने केले आहे. यंदाही खात्याने हाच राग आळवत फुटबॉलमधील प्रशिक्षकांच्या प्रस्तावांना ‘केराची टोपली’ दाखविली आहे. ...
कलाकृती घडवताना कलाकार मानवीमुल्य जपण्याबरोबरच कुंचल्याच्या माध्यमातून समाजामधील जागल्याची भूमिका पार पाडतो.प्रबोधनाबरोबरच प्रसंगी अपप्रवृत्तींच्या विरुध्द आवाजही उठवतो.अनेक शब्दांचे काम त्यांची एक कलाकृती लीलया पार पडते असे मत विशेष पोलीस महानिरीक्ष ...
भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकरीवर्गाच्या सर्वांगीण विकासातच देशाची प्रगती अवलंबून आहे. त्यासाठीच सन २०२२ पर्यंत अर्थात देश स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षी शेतकरी राजाचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी सर्वांच्या योगदानाची गरज आहे, असे प्रतिपा ...