सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरात सोमवारी रात्री आठ पासून शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. सुमारे ४० तास शहरातील मिरवणूक मार्गांवर प्रत्येक नागरिकांच्या हालचालींवर सीसीटीव्ही कॅमेºयांसह पोलीस लक्ष ठेवून असणार आहेत. ...
कृषी कर्मचारी पतसंस्थेविरोधात तक्रारी करून बदनामी केल्याने कोल्हापूर जिल्हा कृषी कर्मचारी पतसंस्थेच्या सभेत प्रकाश रावण यांचे सभासदत्व रद्द करण्याचा ठराव अवाजवी मतांने मंजूर करण्यात आला. या मुद्यांवरून सत्तारूढांसह विरोधक आक्रमक झाल्याने सभेत गोंधळ उ ...
कोल्हापूर : उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून उद्योगपती वसंतराव घाटगे यांनी कोल्हापूरचा जागतिक पातळीवर नावलौकिक केला. त्यांनी ७० वर्षांपूर्वी आपल्या व्यवसायातील कामगारांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबविला. अशी दूरदृष्टी असलेल्या वसंतराव यांच्या नावाने क ...
सुगम संगीताच्या ज्येष्ठ गायिका व हेल्पर्स आॅफ हॅन्डीकॅप्ड या संस्थेच्या उपाध्यक्षा, सामाजिक कार्यकर्त्या रजनी करकरे - देशपांडे (वय ७४) यांचे शनिवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास निधन झाले. ...
कोल्हापूर : जिल्ह्यात कोल्हापूर, इचलकरंजी, गडहिंग्लजसह विविध ठिकाणी बकरी ईद उत्साहात साजरी केली. यावेळी दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. ...
प्रवीण देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महाड येथील सावित्री पूल कोसळून दुर्घटना घडून वर्ष उलटले आणि त्या पार्श्वभूमीवर आता पर्यायी शिवाजी पुलाच्या बांधकामाबाबत चौकशी करून सविस्तर अहवाल राष्टÑीय महामार्ग कार्यालयाला द्यावा, अशा आदेशाचे पत्र काह ...
राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गणेशोत्सवाची धामधूम संपते न संपते तोच ग्रामपंचायतीची धूम सुरू झाल्याने ग्रामीण भागातील राजकारण चांगलेच तापणार आहे. जिल्ह्यातील ४७८ ग्रामपंचायतींच्या आखाड्यात इच्छुकांनी शड्डू ठोकल्याने स्थानिक राजकारण ग ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ताराराणी चौक परिसरातील एका हॉटेलमध्ये मध्य प्रदेशमधील दोघा भामट्यांनी घड्याळ खरेदीचा बहाणा करीत सुमारे पंधरा लाख रुपये किमतीची रॅडो कंपनीची पंधरा घड्याळे हातोहात लंपास करीत पोबारा केला. रेल्वे फाटक, राजारामपुरी रोडवरील ...
कोल्हापूर : वारसा स्थळे व पर्यटन यांचा अत्यंत निकटचा संबंध आहे. लाखो पर्यटकांना आकर्षित करून घेण्याची क्षमता भारताच्या प्राचीन, सांस्कृतिक पर्यटन स्थळांत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : आम्हाला डॉल्बी नकोच ही जनभावना करवीरनगरीतील शांतताप्रिय नागरिकांनी शनिवारी मूक मोर्चा काढून व्यक्त केली व एकतेची ताकद कधीही आवाजापेक्षा मोठी असल्याचा प्रत्यय आणून दिला. मिरजकर तिकटी ते छत्रपती शिवाजी चौकापर्यंत काढलेल् ...