१९ मार्च १९८६ ला साहेबराव करपे या शेतकऱ्यांने आपल्या कुटुंबियांसमवेत सामुदायिक आत्महत्या केली. राज्यातील ही पहिलीच शेतकरी आत्महत्या होती. या आत्महत्या दिनानिमित्त सोमवारी महाराष्ट्र शेतकरी संघटना सुकाणू समितीतर्फे राज्यभर अन्नत्याग आंदोलन करण्यात आले ...
कोल्हापूर : जीवनातील स्वप्ने व ध्येये पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध गुंतवणूक करणे ही काळाची गरज बनली आहे. गुंतवणुकीतील जोखीम कमी करण्यासाठी सर्व गुंतवणूक प्रकारांचा अभ्यास करावा. घर, मुलांचे शिक्षण, गाडी व विवाह, आदी जीवनात निश्चित केलेली अनेक स्वप्ने ...
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीबाबत स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षपदी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या नावाची घोषणा ...
राम मगदूम।गडहिंग्लज : गोरगरीब मुलांनाही संगणक हाताळायला मिळावे, त्यांनाही संगणकाचे ज्ञान मिळावे यासाठी येथील नगरपालिकेने संगणक प्रयोगशाळा उभारली आहे. नगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले विद्यालयातील या प्रयोगशाळेत पालिकेच्या अन्य शाळेतील विद्यार्थ्यांनाह ...
कोल्हापूर : एकाच प्रमाणपत्रांवर दोघांची नावे, नावांवरच डिझाईनची छपाई अशा चुका बॅचलर आॅफ टेक्नॉलॉजी (बी. टेक.) अभ्यासक्रमाच्या दीडशेहून अधिक पदवी प्रमाणपत्रांवर झाल्याचे दीक्षान्त समारंभाच्या दिवशी सोमवारी निदर्शनास आले. विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराबा ...
‘एक होती चिऊ अन् एक होता काऊ. चिमणीचं घर मेणाचं, काऊचं घर शेणाचं.’ ही गोष्ट ऐकत आपण मोठे झालो; पण शहरीकरणामुळे गेल्या काही वर्षांत चिऊताई शहरांमध्ये दिसेनाशी झाली आहे. लहानग्या बाळाला घास भरवताना ‘एक घास चिऊचा’ असे दाखवलायही चिमणी शिल्लक राहिलेली नाह ...
शिवाजी विद्यापीठाच्या ५४ व्या दीक्षान्त समारंभामध्ये ते बोलत होते. लोककला केंद्रातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ज्ञ किरणकुमार यांच्या हस्ते शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील प्रियांका पाटी ...