अटलबिहारी वाजपेयी यांनी सन २००२ मध्ये स्वामीनाथन आयोगाची स्थापना केली. सन २००४ मध्ये या समितीने अहवाल दिला. तत्कालिन कृषीमंत्री असलेल्या शरद पवारांनी हा अहवाल स्वीकारणे शक्य नसल्याचे २०१४ पर्यंतच्या प्रत्येक अधिवेशनात सांगितले. मात्र, सत्ता जाताच त्य ...
राज्यातील असंघटित कामगारांकरिता स्थापन होणाऱ्या महाराष्ट्र राज्य सामाजिक सुरक्षा मंडळात वृत्तपत्र विक्रेत्यांचा समावेश करण्याऐवजी स्वतंत्र मंडळच स्थापन करावे, अशी मागणी महाराष्ट्र स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता व एजंट असोसिएशनकडून केली जात आहे. ...
भारत चव्हाण ।कोल्हापूर : शहरात निर्माण होणारा रोजचा २०० टन ओला व सुका कचरा टाकण्याची कसरत करावी लागणाऱ्या महापालिका प्रशासनासमोर सध्याच्या लाईन बझार येथील डंपिंग ग्राउंडवरील सुमारे चार लाख टन कचºयाची कशी आणि कुठे विल्हेवाट लावायची, असा गंभीर प्रश्न ...
कोल्हापूर : एरव्ही राज्यस्तरीय,राष्ट्रीय शालेय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंचा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आमंत्रित करून गौरव केला जातो. ...
मुस्लिम बोर्डिंगमध्ये बुधवारी गिरीश फोंडे लिखित ‘शाळा बंद, गोशाळा सुरू’ या पुस्तकाच्या प्रकाशन सभारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘आयफेटो’चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रभाकर आरडे होते. ...
पतियाळा (पंजाब) येथे दि. २२ ते २४ मार्चदरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय विद्यापीठ महिला फेन्सिंग (तलवारबाजी) स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाचा महिला संघ बुधवारी रवाना झाला. ...
शेती पंप वीज व पाणी पट्टी दर वाढीविरोधात मंगळवारी (दि. २७) मंत्रालयावर काढण्यत येणाऱ्या धडक मोर्चाच्या तयारीसाठी रविवारी (दि. २५) सर्वपक्षीय मेळाव्याचे आयोजन केला आहे. अशी माहिती इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील -किणीकर व उपाध्यक्ष बाबास ...
अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना महिन्याला ३५ किलोवरून पाच किलो धान्य देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकार गरिबांचे अन्न काढून घेत असल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत केला. ...
कोडोली (ता. पन्हाळा) येथे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत प्रलंबित भटके विमुक्त समाजाच्या वसाहतीस तत्काळ परवानगी द्यावी, या मागणीसाठी समाजकल्याण सहायक आयुक्त बाळासाहेब कामत यांना भटके विमुक्त विकास परिषदेच्या वतीने बुधवारी घेरावो घालण्यात आल ...