विद्यापीठ कायदा हा विद्यार्थी केंद्रीत आहे. त्यासह संशोधनास चालना, उद्योगांसमवेत सहकार्यवृद्धी आणि सामाजिक जबाबदारीचे भान अधोरेखित करणारा आहे. या चतु:सुत्रीच्या आधारे क्षमता संवर्धन करण्याच्या दृष्टीने सर्वच अधिकार मंडळांनी कार्य करणे अभिप्रेत आहे. त ...
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला ५७.५६ कोटींचा ढोबळ नफा झाला असून कर्मचाऱ्यांना तब्बल बारा वर्षांनंतर ८.३३ टक्के लाभांश दिला जाणार आहे. त्याचबरोबर संलग्न संस्थांनाही ८ टक्के लाभांश देणार असल्याची माहिती बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांन ...
कोल्हापूर : राज्य सहकारी बँकेने साखरेचे दरातील घसरण लक्षात घेऊन मूल्यांकन प्रतिपोते १८० रुपयांनी कमी केल्याने साखर कारखाने ‘शॉर्ट मार्जिन’मध्ये गेले आहेत. साखर उद्योग अडचणीत असताना केंद्र व राज्य सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत असून केंद्राने प्रतिक्वि ...
कोल्हापूर : राज्य सरकारने गेल्या सहा महिन्यांत मराठा समाजासाठी दिशाभूल करणारे अध्यादेश काढून समाजाचा विश्वासघात केला आहे. या शासनाच्या फसव्या धोरणाविरोधात दिशा ठरविण्यासाठी शनिवारी (दि. ७) ऐतिहासिक गोलमेज परिषद आयोजित केली आहे. येथील रेसिडेन्सी क्लबव ...
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसने दोन दिवस कोल्हापुरात केलेल्या हल्लाबोल आंदोलनाने आत्मविश्वास गमावून बसलेले कार्यकर्ते ‘चार्ज’ झाल्याचे चित्र दिसले; ...
कोल्हापूर : कर्नाटकातील पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या संशयित आरोपींचे सनातन संस्थेशी संबंध होते, असे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. ...
कोल्हापूर : सेट-नेट, एम.फिल., पीएच.डी.च्या अभ्यास, संशोधनासाठी किमान दहा वर्षे खर्च करूनही प्राध्यापक होण्याचे ध्येय बाळगलेल्या अनेकांवर वेठबिगारी करण्याची वेळ आली आहे. ...
उदगाव : चिंचवाड (ता. शिरोळ) येथील राष्टÑीय पेयजल योजना ही एक कोटी ६९ लाख रुपयांची योजना पूर्ण होऊन तीन वर्षे उलटले तरी पाण्याची टाकी, फिल्टर हाऊस, शुद्धिकरण प्रकल्प ...
जयसिंगपूर : विराट शक्तिप्रदर्शनाने जयसिंगपूर येथे झालेल्या हल्लाबोल सभेच्या निमित्ताने डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आगामी विधानसभेचे रणशिंग फुंकले आहे. ...