सुट्या पैशांवरून वाहक व प्रवाशांत होणारे वाद हे एसटी महामंडळाला नित्याचे झाले आहेत. त्यामुळे ही कटकट बंद करण्यासाठी आणि प्रवासीसंख्या वाढविण्यासाठी एसटी महामंडळाने कॅशलेस ‘स्मार्ट कार्ड’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
मिळकत कर हा चुकीचे सूत्र लागू करुन महानगरपालिका घेत आहे. संंबंधित सूत्र बदलून कोल्हापुरातील मिळकतधारकांना दिलासा द्यावा. या कराच्या आकारणीबाबतचा सविस्तर अभ्यास करुन क्रिडाई कोल्हापूरने अहवाल तयार केला आहे. ...
बांधकाम कामगारांची बंद असलेली मेडिक्लेम योजना पूर्ववत सुरूकरावी, यासह राज्यपातळीवरील मागण्या महिन्याभरात मान्य न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा सोमवारी बांधकाम कामगारांनी शाहूपुरीतील सहायक कामगार आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा ...
कोल्हापूर महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्यावतीने पाणीपट्टी आकारणी व वसुली प्रभावीपणे व पारदर्शकपणे राबविण्याच्या अनुषंगाने स्पॉट बिलिंगपाठोपाठ आता जागेवरच वसुली करण्याचा निर्णय घेण्यात आला असून काही भागात प्रायोगित तत्त्वावर त्याची सुरुवातही झाली आह ...
‘अक्षर दालन’ आणि ‘निर्धार’ यांच्या वतीने गेली ११ वर्षे ‘अक्षरगप्पा’ या उपक्रमाचे आयोजन केले जाते. या उपक्रमाचा शतकमहोत्सवी कार्यक्रम आज, सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता राम गणेश गडकरी हॉल (पेटाळा) येथे आयोजित करण्यात आला आहे. ...
नेहमी जेवणात वापरणारा कांद्याचा दर या आठवड्यात प्रतिकिलो सहा रुपयांनी वाढला आहे. तो २८ रुपयांच्या घरात गेला आहे. दुसरीकडे, गवार आणि वांगी, काद्यांची पात आवक जास्त आल्याने दरात घसरण झाली आहे; पण, इतर भाज्यांचे दर स्थिर आहेत. भाज्याबरोबर कडधान्यालाही ग ...
सीमाभागात कर्नाटक सरकारकडून मराठी भाषकांवर होणा-या अन्यायाविरोधात महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटत असताना सीमाप्रश्नाचे समन्वयक मंत्रीपद सांभाळणा-या चंद्रकांत पाटील यांनी ‘जन्मावे तर कर्नाटकमध्येच’ हे कन्नड अभिमान गीत गायल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. ...
आंबा : विशाळगडला देवदर्शनास जात असताना आंब्याजवळील केर्ले गावच्या अपघाती वळणावर मोटारसायकल व डंपर यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघे मोटारसायकलस्वार जागीच ठार झाले. बबलू जेम्स डेव्हीड (वय २८, रा. जयसिंगपूर, २री गल्ली) व संग्राम अर्जुन ...
कोल्हापूर : मन हे हृदयाच्या स्थानी असते. त्यामुळे साहित्य हे हृदयस्पर्शी असले पाहिजे. अशा चांगल्या साहित्यातून समाजाची उन्नती घडते, असे प्रतिपादन करवीरपीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंहभारती यांनी रविवारी केले.कोल्हापुरातील राम गणेश गडकरी हॉलमध्ये महारा ...