कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी व ज्येष्ठ साहित्यीक लक्ष्मीकांत देशमुख यांची ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा ४ फेब्रुवारीला नागरी सत्काराचे आयोजन केले आहे. अशी माहिती सत्कार समितीचे निमंत्रक अनुराधा भोस ...
साडेसात लाख रुपयांच्या चोरीप्रकरणी संशयित आरोपीला मुंबईहून बेळगावकडे कारमधून तपासासाठी आणत असताना पुणे-बंगलोर महामार्गावरील कागलजवळ शुक्रवारी रात्री झालेल्या अपघातात चालक ठार झाला, तर मार्केट पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबलसह चौघे जखमी झाले. ...
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये हापूस आंब्याच्या पेटीस साडेनऊ हजार रुपये दर मिळाला. शनिवारी मुहूर्तावर सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांच्या हस्ते आंब्याचा सौदा काढण्यात आला. यंदा ‘ओखी’ वादळाचा फटका आंबा पिकाल ...
कोल्हापूर येथील पंचगंगा नदीवरील शिवाजी पूलावरुन शुक्रवारी (दि.२६)रात्री पावणे बाराच्या सुमारास मिनी बस क्रं. एमएच-१२ एनएक्स ८५५० वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने पुलाचा कठडा तोडून नदीत कोसळली. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला तर ३ जण जखमी झाले. म ...
शिवाजी पुलावरील मिनीबस दुर्घटना ही वाहनचालकाच्या चुकीमुळे घडली आहे. त्यामुळे नवीन शिवाजी पूल वाहतुकीसाठी सुरू होईपर्यंत लागणाऱ्या कालावधीत जुना पूल वाहतुकीसाठी सुरू ठेवावा, अथवा बंद करावा याबाबत प्रशासन, लोकप्रतिनिधी व जनता यांनी एकत्रित निर्णय घ्याव ...
कोल्हापूर शहर व शहरालगतच्या गावांसाठी मुख्यमंत्र्यांनी जाहिर केलेल्या प्राधिकरणाचे काम येत्या १ फेब्रुवारीपासून सुरु होईल, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी येथे जाहीर केले. त्याचबरोबर आपल्याकडील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग कर ...
मतभेद, सत्ता स्पर्धा, संघर्ष, असूया, मत्सर, हेवेदावे हे सर्व राजकीय पक्षात असतात, मात्र या सार्या गोष्टी आता शिक्षक संघटनांमध्येही दिसू लागल्या आहेत. सर्व शिक्षक संघटना या गोष्टींना तिलांजली देवून एकत्र आल्या तरच सामान्य लोक साथ देतील असा सूर कोल्हाप ...
सहा वर्षानंतर मुलगा झाला म्हणून नवस फेडायला गेलेले कुटुंब गणपतपुपुळ्याहून परतताना येथील शिवाजी पूलावर चालकाचे मिनीबसवरील नियंत्रण सुटल्याने गाडी शंभर फूट खाली पंचगंगा नदीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात पुणे जिल्ह्यातील बालेवाडी व पिरगुंट येथील एकाच क ...
पुण्याहून गणपतीपुळ्याला देवदर्शनास जात असताना आंब्याजवळील तळवडे वळणावरील झाडावर कार आदळून झालेल्या अपघातात सहा जण ठार तर दोघे गंभीर जखमी झाले. मृतामध्ये दोन कुंटूबातील दोन बालके, तीन पुरूष व एका महिलेचा समावेश आहे. सकाळी साडे दहाला हा अपघात झाला. ...