रहेंगे तो महाराष्ट्र मे, नही तो जेल मे अशा घोषणाबाजीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह इतर नेत्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. घोषणाबाजीने जाहिर सभेचा सारा परिसर दणाणून ...
प्रवासी हा केंद्रबिंदू ठेवूनच राज्य परिवहन महामंडळाचा कारभार सुरू आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एखाद्या मार्गावर बंद पडल्यास तत्काळ त्या ठिकाणीच ती दुरुस्ती करण्यासाठी महामंडळाच्या ताफ्यात अत्याधुनिक अशा नव्या २५० ब्रेकडाउन व्हॅन येणार आहेत, अशी ...
कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग समिती सभापती निवडीत चार पैकी तीन सभापतीपदाच्या जागा जिंकत अपेक्षेप्रमाणे कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीने निर्विवाद वर्चस्व राखले. ...
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा शाखेतर्फे येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या (सीपीआर) जिल्हाशल्यचिकित्सक कार्यालयाजवळ शुक्रवारी सुमारे २० मिनिटे निदर्शने केली. ...
खासगी बसेस कडून प्रवाशांची लूट रोखण्यासाठी परिवहन विभाग सतर्क असून असे प्रकार निदर्शनास आल्यावर संबधितांवर थेट कारवाई करण्यात येईल, असा इशारा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. आता पर्यंत सात तक्रारी आल्या असून त्याची चौकशी सु ...
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात असताना आणि कर्नाटकी राज्यकर्ते मराठी माणसांना सापत्न वागणूक देत असतानाही महाराष्ट्रातील नेते महाराष्ट्र एकीकरण समितीविरोधात प्रचारात येत आहेत. त्यामुळे आज बेळगाव आणि खानापुरात माजी मुख्यमंत्री अशोक चव ...
कोषागार कर्मचाऱ्यांच्या (गट-क) विविध प्रलंबित मागण्यांकरिता गेले दोन दिवस सुरु असलेल्या सामुहिक रजा आंदोलनामुळे सोमवार पेठेतील जिल्हा कोषागार कार्यालय शुक्रवारी ओस पडले होते. या मागण्यांबाबत निर्णय न झाल्यास सहा जूनपासून कर्मचारी बेमुदत संपावर जातील ...
‘तावडे हॉटेल परिसरातील सुमारे अडीचशे एकर जागा ही कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट आहे’ या मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने ‘जैसे थे’चा आदेश लागू केला. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महानगरपालिकेला नोटीस ...
सर्वच समाजांतील गोरगरीब तरुणांच्या हातांना काम मिळावे, यासाठी राज्य शासनाने स्थापन केलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी देण्याची केलेली घोषणा गेली दोन वर्षे हवेतच आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने राज्य ...