झीप क्वाईन क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून करोडो रुपयांची फसवणूक करणाऱ्या या कंपनीचा प्रारंभ मुंबईत सिने अभिनेता राहुल रॉय याच्या हस्ते करण्यात आल्याची कबुली तिघा भामट्यांनी दिली आहे. या कार्यक्रमास उद्योगपती, प्रशासकीय अधिकाऱ्यांसह व्या ...
स्पर्धेच्या युगात स्वत:ला सिद्ध करताना वाचनाशिवाय पर्याय नाही. वाचनाचा छंद जोपासला पाहिजे. त्यातूनच व्यक्तिमत्त्व घडत जाते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक रजनी हिरळीकर यांनी व्यक्त केले. करवीर नगर वाचन मंदिरामध्ये बालवाचन संस्कार शिबिराच्या समारोपप् ...
शेतकऱ्यांचे एफआरपीप्रमाणे पैसे न दिलेल्या वारणा सहकारी साखर कारखान्याला ‘आरआरसी’च्या कारवाई अंतर्गत सात दिवसांत पैसे देण्याचे आदेश पन्हाळा तहसीलदारांनी शुक्रवारी बजावले. ‘भोगावती’ व ‘पंचगंगा’ कारखान्यांबाबत येत्या दोन दिवसांत नोटीस लागू होण्याची शक्य ...
महाराष्ट्रातील सर्व अनुदानित महाविद्यालये आणि विद्यापीठांतील सहायक प्राध्यापक पदांची भरती सुरू करावी, या प्रमुख मागण्यांसाठी शुक्रवारी उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर प्राध्यापकांनी ठिय्या आंदोलन केले. ...
२५ लाखांच्या खंडणीसाठी कळंबा येथून निगवे खालसा येथील फायनान्स कंपनीच्या एजंटाचे अपहरण करून ८० हजार रुपये जबरदस्तीने काढून घेत मारहाण केल्याप्रकरणी आठजणांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. ३) गुन्हा दाखल झाला. संशयित विशाल शिंदे (वय ३२), कांब ...
साम-दाम-दंड या राजकारणातील त्रिसूत्रीचा अवलंब करीत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत ‘राष्ट्रवादी कॉँग्रेसला खिंडार पाडण्याची रणनीती आखली आहे. त्यांची व्यूहरचनेची आखणी पूर्ण झाली असून, ‘राष्ट्रवादीतील नाराज नगरसेवकांना ...
कोल्हापूर : हृषिकेश मेथे-पाटील, ओबे अकिम, वृषभ ढेरे, ओंकार पाटील यांच्या आक्रमक व वेगवान खेळीच्या जोरावर पाटाकडील तालीम मंडळ (अ) ने प्रॅक्टिस फुटबॉल क्लब (अ)चा २-१ असा पराभव करत महापौर चषक फुटबॉल स्पर्धेचे ...
मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील डोंगर-कपारीत राहणाºया नागरिकांना जंगली गव्याच्या त्रासाबरोबर आता बिबट्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे डोंगरकपारीत राहणारे शेतकरी, नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहेत. आतापर्यंत १0 ते १५ शेतकºयांच्या शेळी, मे ...
अतुल आंबी।इचलकरंजी : शहराला वारणा नदीतून पाणीपुरवठा योजना, त्याला वारणाकाठचा होणारा विरोध या पार्श्वभूमीवर पुन्हा पंचगंगा प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त झाल्यास इचलकरंजीसह नदीकाठच्या सर्वच गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश ...
कृष्णा सावंत।आजरा : आजरा तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे पडघम जोरदारपणे वाजत असून या बहुतांश ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीची सत्ता आहे. मात्र, बदलत्या राजकारणाचा विचार करता गड अबाधित राखण्याचे आव्हान राष्ट्रवादीसमोर राहणार आहे.तालुक्याती ...