चटणीचा हंगाम सुरू असताना यंदा लसणाच्या दरातील घसरण थांबत नाही. आवकेत थोडी वाढ झाल्याने घसरण सुरूच असून, घाऊक बाजारात १० पासून २५ रुपयांपर्यंत दर आहे. भाजीपाल्याची आवक चांगली असल्याने दरात फारशी चढउतार दिसत नाही. डाळींची मागणी वाढली असली तरी दर स्थिरच ...
स्वाती यवलुजे यांच्या महापौरपदाचा कालावधी संपण्यासाठी दोनच दिवस राहिले असताना भाजप-ताराराणी आघाडीच्या वतीने कोणत्याही स्थितीत महापौर आपल्या आघाडीचा करायचाच, असा चंग बांधला आहे. त्या दृष्टीने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला खिंडार पाडण्यासाठी कारभाऱ्यांन ...
राज्यातील पानपट्टीधारकांच्या विविध प्रश्नांबाबत येत्या विधीमंडळ अधिवेशनात आवाज उठवू आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिले. कोल्हापूर जिल्हा पानपट्टी असोसिएशनचे अध्यक्ष अरुण सावंत यांना मुंबई येथे स्वर्गी ...
राजाराम पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या पंचगंगा व कृष्णा यादोन्ही नद्या प्रदूषित झाल्यामुळेचपाणी मिळविण्यासाठी आता इचलकरंजीकरांना वारणा नदीकडे वळावे लागले आहे. दानोळी येथील वारणा नदीच्या पात्रातून नळ योजना राबविण्या ...
राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. सध्या सीमाभागातून दूध संकलन केले जाते, आगामी काळात वीस लाख लिटरचा टप्पा गाठायचा झाल्यास शेजारील राज्ये म ...
इचलकरंजी : शासनाने इचलकरंजी शहरासाठी वारणा नदीतून मंजूर केलेली नळ पाणीपुरवठा योजना तातडीने राबवावी व पिण्यासाठी हक्काचे पाणी द्यावे, या मागणीसाठी इचलकरंजीत आज, सोमवारी बंद व सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन केले आहे. शहराच्या इतिहासात प्रथमच पाण्यासाठी मोठे ...
नूल : युतीचे सरकार हे विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेणारे आहे. विरोधक केवळ शासनविरोधात अपप्रचार करीत आहेत. विद्यार्थी हितासाठीच शासनाने नव्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थी अपघात योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, त्याची त्वरीत अंमलबजावणी केली ...
एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : संघटित गुन्हेगारी टोळ्यांची पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी गेल्या दोन वर्षांत कोल्हापूर परिक्षेत्रातील सांगली, सातारा, पुणे व सोलापूर ग्रामीणमध्ये ७३ टोळ्यांतील ४७९ गुन्हेगारांवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई करण्या ...
आंबा : चांदोली लघुपाटबंधाऱ्याच्या जलाशयात बोट उलटून पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाला. गोपाळ दीपक पाटील (वय २०, रा. चांदोली) व शुभम विजय पाटील (१४, रा. मणेर मळा, उचगाव, कोल्हापूर) अशी मृतांची नावे आहेत, तर सुमित अमित पाटील (१२, रा. कदमवाडी, कोल्हापूर ...