ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला आज (मंगळवारी) तीन वर्षे पूर्ण होत आहेत. अद्यापही त्यांचा तपास सुरूच आहे. ही तपास यंत्रणेची नामुष्की आहे. ...
कागल : कागल शहरात युगपुरुष छत्रपती शिवरायांची जयंती अभूतपूर्व स्वरूपात सोमवारी साजरी करण्यात आली. शहरातील प्रमुख दोन राजकीय गटांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत ही जयंती साजरी केल्याने या सोहळ्याला अभूतपूर्व असे स्वरूप आले. दोन्ही बाजूंकडून उपस्थित असलेल ...
नामदेव पाटील ।पांगिरे : सुरुवातीपासून बहुचर्चित असलेला आणि भुदरगड व कागल या दोन तालुक्यांना वरदायी ठरणारा दिंडेवाडी-बारवे प्रकल्प पुनर्वसनाअभावी रखडलेला असून, उर्वरित कामास कधी मुहूर्त मिळणार? असा सवाल प्रकल्पग्रस्त शेतकºयांतून होत आहे.महाराष्ट्र क ...
इचलकरंजी : वारणा नळ योजनेला होणारा विरोध पाहता कृष्णा नळ योजनेची दुरुस्ती आणि पंपाची क्षमता वाढविणे आवश्यक आहे. म्हणून शासनाच्या साहाय्याने कृष्णा योजनेची दाबनलिका व पंप बदलण्याचा त्वरित प्रयत्न ...
कोल्हापूर महापालिका स्थायी समिती सभापती निवडीतील पराभवाने आम्ही खचणार नाही, पण पक्षाची झालेली पिछेहाट जिव्हारी लागल्याची खंत व्यक्त करत पक्षात राहून ज्यांनी गद्दारी केली, त्याची चौकशी पक्ष नेतृत्वाने करून योग्य निर्णय घ्यावा. असे आवाहन राष्ट्रवादी कॉ ...
पन्हाळगडावरुन सांगलीला शिवज्योत घेऊन जाणाऱ्या वाहनास नागाव फाट्याजवळ झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांची तसेच अपघातील जखमींची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कुटुंबियांना शासनाच्यावतीने ५ लाखांची मदत जाहीर केली. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (बारावी) बुधवार (दि. २१) पासून सुरू होणार आहे. यात सकाळी अकरा ते दोन या वेळेत पहिला पेपर इंग्रजीचा होणार आहे. कोल्हापूर विभागातून यावर्षी सुमारे एक लाख २९ हज ...
कोल्हापूर विभागीय क्रीडा संकुलातील प्रलंबित कामे नजिकच्या काळात प्राधान्याने पुर्ण करुन हे संकुल पुर्णक्षमतेने कार्यान्वित केले जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी येथे केले. ...