तुमचा मृत्यू कसा होणार हे जाणून घ्या अशी लिंक फेसबूकवर प्रतिक पोवार यांने २७ मार्च २०१८ ला रात्री १० वाजून २६ मिनिटांने डाऊनलोड करुन पाहिली असता त्यामध्ये ‘मर्डर’ होणार असे भविष्य दाखवण्यात आले होते. प्रत्यक्षात पावणेदोन महिन्यांतच आणि तो ही रात्रीच ...
साताऱ्यापासून हाकेच्या अंतरावर शाहूपुरी गाव वसलेले; पण शाहूपुरी ग्रामस्थांचा वनवास काही संपेना. शाहूपुरी जाण्याच्या मार्गावर पुलाचे काम सुरू असल्याने द्रविडी प्राणायम करत लांबून वळसा घालावा लागत आहे. दोन दिवसांपूर्वी वादळात विद्युत तारा तुटल्याने चोव ...
खगोलशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या आणि अवकाशाबद्दल जिज्ञासा असणाऱ्यांसाठी खूषखबर आहे. विशेषत: कोल्हापूर परिसरातील खगोलप्रेमींना अवकाशात मानवनिर्मित अवकाशीय वस्तू म्हणजे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक पाहण्याची सुवर्णसंधी आज सायंकाळी मिळणार आहे. ...
भुये (ता. करवीर) येथील पुतळा आणि वैजयंती कांबळे या दोघा अपंग बहिणींसाठी समाजातून मदतीचे हात अजूनही पुढे येत आहेत. रविवारी ‘गरजूंना मदत करूया’ (गमक) या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या बहिणींची भेट घेऊन, त्यांना एक व्हीलचेअर, वॉकर, घरगुती भांडी, साडी-चोळी ...
थेट तहसीलदारच लाचप्रकरणी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडल्याने संपूर्ण महसूल विभागाचीच प्रतिमा डागाळली आहे. गेल्या दोन महिन्यांंतील हा दुसरा प्रकार आहे. या विभागात आलेली शिथिलता, वरिष्ठांचा न राहिलेला धाक आणि ‘माझं कोण काय बिघडवतंय?’ या अतिआत्मविश्व ...
कर्नाटक, तमिळनाडू आणि आंध्रप्रदेश या राज्यातील आंबा कोल्हापुरातील बाजारात दाखल झाल्याने, आंबा दर कमी झाल्याने परराज्यातील आंबा १०० ते १५० डझन झाल्याने सामान्याच्या आवाक्यात आंबा आल्याने आठवडी बाजारात ही आंबे खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. मात ...
जुन्या भांडणाच्या कारणावरुन जरगनगर -पाचगांव रस्त्यावर रिव्हॉल्वरमधून तरुणावर गोळ्या झाडून खून केल्याची घटना रविवारी (दि.२०) रात्री घडली. प्रतिक उर्फ चिंटू प्रकाश पोवार (वय २८, रा. शांतादुर्गा कॉलनी, द्वारकानगर, पाचगांव, ता. करवीर) असे खुन झालेल्या तर ...
श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनसवर स्वच्छ भारत अभियानांतर्गत रेल्वेस्थानकांवरील स्वच्छतेबाबत एका खासगी कंपनीमार्फत प्रवाशांकडून माहिती जाणून घेतली जात आहे. ही सर्व माहिती कंपनीच्या वतीने रेल्वे प्रशासनास देण्यात येणार आहे. त्यानुसार रेल्वे प्रशासनाकड ...
शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे शैक्षणिक कार्य फार मोठे आहे. त्यांनी केलेली श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची उभारणी आणि शिक्षणप्रसारामुळे समाजातील गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या. त्यांचे शैक्षणिक कार्य प्रेरणादायी आहे ...