लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पतियाळा (पंजाब) येथे दि. २२ ते २४ मार्चदरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय विद्यापीठ महिला फेन्सिंग (तलवारबाजी) स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाचा महिला संघ बुधवारी रवाना झाला. ...
शेती पंप वीज व पाणी पट्टी दर वाढीविरोधात मंगळवारी (दि. २७) मंत्रालयावर काढण्यत येणाऱ्या धडक मोर्चाच्या तयारीसाठी रविवारी (दि. २५) सर्वपक्षीय मेळाव्याचे आयोजन केला आहे. अशी माहिती इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील -किणीकर व उपाध्यक्ष बाबास ...
अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना महिन्याला ३५ किलोवरून पाच किलो धान्य देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकार गरिबांचे अन्न काढून घेत असल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत केला. ...
कोडोली (ता. पन्हाळा) येथे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत प्रलंबित भटके विमुक्त समाजाच्या वसाहतीस तत्काळ परवानगी द्यावी, या मागणीसाठी समाजकल्याण सहायक आयुक्त बाळासाहेब कामत यांना भटके विमुक्त विकास परिषदेच्या वतीने बुधवारी घेरावो घालण्यात आल ...
शिवाजी विद्यापीठातील ‘बॅचलर आॅफ टेक्नॉलॉजी’ (बी. टेक.) अभ्यासक्रमाच्या पदवी प्रमाणपत्रातील चुकांबाबत २५ विद्यार्थ्यांनी मंगळवारी परीक्षा विभागाकडे तक्रारी केल्या. या तक्रारींची दखल घेऊन त्या बदलून देण्याचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती परीक्षा व मू ...
टोमॅटोला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून उत्पादन खर्चही निघत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बहुतेक शेतक-यांनी आपल्या टोमॅटोच्या बागा अशाच सोडून दिल्या आहेत. तर काही शेतक-यांनी टोमॅटोच्या उभ्या पिकात मेंढ्या व शेळ्या स ...
शिक्षण वाचवा नागरिक कृती समितीच्यावतीने शुक्रवारी (दि. २३) गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय अशा काढण्यात येणाऱ्या मोर्चात शाळा बंद ठेवून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करणारी सुमारे चार हजार पत्रे कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक ...
शेतीपंपाचे वीजबिल दुरूस्त न करता वसुलीचा तगादा लावल्यास ‘महावितरण’चे कार्यालय बंद पाडून टाळे लावू, असा इशारा मंगळवारी काँग्रेसचे कार्यकर्ते संजय पाटील यांनी ‘महावितरण’चे कोल्हापूर परिमंडळाचे प्रभारी अधीक्षक अभियंता एस. बी. मारूळकर यांना निवेदनाद्वारे ...