कोल्हापूर : कर्नाटकातील पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या संशयित आरोपींचे सनातन संस्थेशी संबंध होते, असे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. ...
कोल्हापूर : सेट-नेट, एम.फिल., पीएच.डी.च्या अभ्यास, संशोधनासाठी किमान दहा वर्षे खर्च करूनही प्राध्यापक होण्याचे ध्येय बाळगलेल्या अनेकांवर वेठबिगारी करण्याची वेळ आली आहे. ...
उदगाव : चिंचवाड (ता. शिरोळ) येथील राष्टÑीय पेयजल योजना ही एक कोटी ६९ लाख रुपयांची योजना पूर्ण होऊन तीन वर्षे उलटले तरी पाण्याची टाकी, फिल्टर हाऊस, शुद्धिकरण प्रकल्प ...
जयसिंगपूर : विराट शक्तिप्रदर्शनाने जयसिंगपूर येथे झालेल्या हल्लाबोल सभेच्या निमित्ताने डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आगामी विधानसभेचे रणशिंग फुंकले आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूरात स्थापन करण्यासाठी स्वत: मुखमंत्री देवेंद्र फडणवीस व मी आग्रही आहे. कोल्हापूरला सर्किट बेंच द्या, या मागणीचे पत्र नवीन रुजू होणाऱ्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना राज्य सरकार देणार आहे. त्यासाठी ...
बांदिवडे (ता. शाहूवाडी) येथे तीन दिवसांपूर्वी कुस्ती खेळताना मानेवर पडून गंभीर जखमी झालेला मल्ल नीलेश विठ्ठल कंदूरकर (रा. बांदेवाडी) याची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्याला मुंबईला हलविण्याचा निर्णय नातेवाइकांनी घेतला. दरम्यान, कऱ्हाडपर्यंत गेल्यानंतर न ...
संशोधन, अद्ययावत शैक्षणिक सुविधा, सामाजिक बांधीलकीची जपणूक, आदींच्या जोरावर डी. वाय. पाटील विद्यापीठाने देशातील पहिल्या शंभर शैक्षणिक संस्थांमध्ये स्थान मिळविले आहे. ...
राज्य शासनाच्या सन २०१७-१८ च्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत राधानगरी-दाजीपूर अभयारण्य पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी ९४ लाख ३३ हजारांचा निधी मंजूर झाला आहे. ३१ मार्च २०१८ च्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून शासन निर्णय घेण्यात आला आहे ...
राज्यातील भाजपा व शिवसेना या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शिवसेना तर दुतोंडी मांडूळासारखी आहे. त्यांना शेतीतील काहीच कळत नाही तरीही शेतकऱ्यांचा पुळका असल्याचा आव आणते, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी नेसरी येथे केली. ...