सांगली : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे हे कधीकाळी आम्हाला आदर्श वाटत होते; मात्र गेल्या काही वर्षातील त्यांचे कार्य पाहिले, तर ते भाजपला समांतर असल्याचे दिसत आहे ...
सहा वर्षांनंतर आता कोल्हापूर-मुंबई विमानसेवा २२ एप्रिलपासून सुरू होणार आहे. या फर्स्ट फ्लाईटने मुंबईला जाण्यासाठी कोल्हापूरकर उत्सुक आहेत. आठवड्यातील मंगळवार, बुधवार आणि रविवारी ‘कोल्हापूर-मुंबई’ अशी विमानसेवा एअर डेक्कन कंपनीकडून पुरविली जाणार आहे. ...
एकीकडे परीक्षांबाबत सेमीस्टर (सत्र पद्धती) बंद करून वार्षिक पद्धती लागू करण्याची अधिसभेने केलेली शिफारस आणि दुसरीकडे कुलपतींसमवेतच्या बैठकीत सेमीस्टर कायम ठेवण्याबाबत झालेला आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाबाबतचा सेमीस्टरचा मुद्दा पेचात सापडणार असल्या ...
तो त्याच्या अंगाखांद्यावर बागडतो आणि त्यांनेच अन्नाचे घास चारले तर खातो, नाहीतर उपाशी राहतो. ही कहाणी माणसाळलेल्या कावळ्याची आहे.पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणे गावातील युवराज शेवाळे या पशुपक्ष्यांशी ऋणानुबंध जोडणाऱ्या अवलियाची. ...
टेंबलाईवाडी येथील १०९ इन्फंट्री बटालियन (प्रादेशिक सेना), मराठा एल आय, कोल्हापूर मिलिटरी स्टेशन येथे भारतीय सेनेतर्फे आयोजित माजी सैनिकांसाठी आयोजित मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा आर्मी सेंटरचे प्रमुख लेफ्टनंट जनरल विश्वंभर स ...
कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी ‘अमृत’ योजनेअंतर्गत कोल्हापूर शहरात झालेल्या अशास्त्रीय वृक्षारोपणाची दखल घेऊन याबाबत नेमकी कामाची दिशा ठरवून संवेदनशीलता दाखवून दिली आहे. ...
कोल्हापूर : गतवर्षीपेक्षा यंदा लाल मिरचीच्या दरात वाढ झाली आहे. त्यातच चटणीसाठी लागणाऱ्या मसाल्याच्या साहित्यदरामध्ये कमालीची वाढ झाल्याने ग्राहकांना मिरचीचा ठसका लागला आहे. लिंबूच्या दरातही वाढ झाली आहे. दहा रुपयांना पाच लिंबू असा दर होता. भाज्यांची ...
कोल्हापूर : गेल्या सात वर्षांपासून खंडित असलेल्या कोल्हापूर-मुंबई विमानसेवेचा मार्ग आता खुला झाला आहे. रविवारी दुपारी मुंबईहून कोल्हापूर विमानतळ येथे ‘एअर डेक्कन’चे चार्टर विमान दाखल झाले. त्याची यशस्वी चाचणी घेण्यात आली. वॉटर शॉवर (पाण्याचे फवारे)ने ...
भोगावती/ आमजाई व्हरवडे : ज्या झेंड्याखाली शेतकऱ्यांना मारले जाते ते झेंडे फेकून देण्याची वेळ आली आहे. दारू प्याल्याने शेतकºयांच्या आत्महत्या होतात असे सांगणाºया सरकारला लाज वाटली पाहिजे. सरकारचे धोरण लुटीचे आहे. लुटणे बंद करा शेतकरी सुखी होईल, असा घण ...