जोतिबा : ‘चांगभलं’च्या गजरात जोतिबा पाकाळणी रविवार उत्साहात साजरी झाली. आज, सोमवारी मंदिर स्वच्छता करून उद्या, मंगळवारी महाप्रसाद वाटपाने चैत्र यात्रेची सांगता होणार आहे. जोतिबा देवाचा तिसरा रविवार पाकाळणीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी जोतिबा मंदिरात म ...
कोल्हापूर : शिवजयंती महोत्सवानिमित्त कोल्हापुरात शिवमय वातावरण झाले असून, रविवारी संंयुक्त राजारामपुरी, संयुक्त जुना बुधवार सेवाभावी संस्था, संयुक्त फुलेवाडी तरुण मंडळ यांनी शहरातून भगवे झेंडे घेऊन ‘जय भवानी’, ‘जय शिवाजी’ असा जयघोष करत जल्लोषी वातावर ...
कोल्हापूर : आता जेवढं काही आयुष्य उरलेलं आहे, ते धनगर समाजाच्या आरक्षणासाठी खर्ची घालणार असल्याचे भावपूर्ण उद्गार आमदार गणपतराव देशमुख यांनी येथे काढले. यशवंत युवा सेनेच्या वतीने आयोजित महोत्सवामध्ये देशमुख यांचा ‘यशवंतराव होळकर जीवनगौरव पुरस्कारा’ने ...
कोल्हापूर : ‘कोल्हापूर-मुंबई’ विमानसेवेचा प्रारंभ उद्या, मंगळवारी होणार आहे. एअर डेक्कन कंपनीच्या सतरा प्रवासी क्षमता असणाऱ्या विमानाचे दुपारी तीन वाजून पाच मिनिटांनी कोल्हापुरातून उड्डाण होईल. या ‘फर्स्ट फ्लाईट’द्वारे कचरावेचक महिला, दिव्यांग आणि नि ...
कोल्हापूर : महापालिकेत घोडेबाजार थांबविण्यासाठी पक्षीय राजकारण आणले; पण दुर्दैवाने स्थायी सभापती निवडीत पुन्हा घोडेबाजार केला. या मंडळींना शहराच्या विकासासाठी नव्हे तर सत्ता दाखविण्यासाठी हवी आहे. सत्ता घेतल्यानंतर शहरातील प्रलंबित ड्रेनेजसाठी चारशे- ...
कोल्हापूर : प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात करिअरचा अपडाउन ग्राफ असतो. माझ्या डाउन ग्राफचा कालावधी थोडा अधिक होता. मात्र, सकारात्मक वृत्ती आणि सरावामुळे मी पुन्हा कॅमबॅक करून राष्ट्रकुलमध्ये पदकांची कमाई केली. हे यश मी देशासाठी जिवाची बाजी लावणाऱ्या जवा ...
- वसंत भोसलेकर्नाटक विधानसभेची चौदावी निवडणूक येत्या मंगळवारी निघणाऱ्या अधिसूचनेबरोबर सुरू होईल. १२ मे रोजी मतदान होईल आणि तिसºया दिवशी मतमोजणी होऊन नवे राज्यकर्ते घोषित करण्यात येतील. ही निवडणूक मुख्यत: तिरंगी राहणार असली तरी पूर्ण बहुमताचा दावा स ...
राजाराम लोंढे ।कोल्हापूर : महाराष्टÑात गेल्या सात-आठ महिन्यांपासून अतिरिक्त दुधाचा प्रश्न गंभीर बनला असून, रोज ४० लाख लिटर दूध अतिरिक्त होत आहे. या दुधाची पावडर करण्याशिवाय पर्याय नसला तरी देशातंर्गत व आंतरराष्टÑीय बाजारपेठेत पावडरचे दर घसरल्याने दू ...
कोल्हापूर : ‘महापालिकेत सन २०१० पासून पक्षीय राजकारणाच्या माध्यमातून शहराचा विकास करताना काँग्रेस आघाडीच्या दोन्ही नेत्यांनी जाहीरनाम्यामध्ये जनतेला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे एकही आरक्षण उठविलेले नाही. तथापि पालकमंत्र्यांनी गेल्या २० वर्र्षांतील आरक्ष ...