कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषणाला प्रमुख कारण ठरलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासनाने गेल्या दोन वर्षांत केलेल्या जाणीवपूर्वक प्रयत्नांमुळे नदीमध्ये मिसळणारे बऱ्यापैकी सांडपाणी रोखण्यात यश मिळविले असून, शहरातील जवळपास ८० टक्के मैलामिश्रित सां ...
कोल्हापूर : केलगनफर्ट (आॅस्ट्रिया) येथे झालेल्या जागतिक आयर्न मॅन स्पर्धेत कोल्हापूरच्या १५ जणांनी स्पर्धा पूर्ण करून आपला ठसा उमटविला. त्यासह ‘आयर्न किड’ स्पर्धेत वरद पाटील याने चौथा आणि नीरव चंदवाणी याने १२ वा क्रमांक मिळविला. या स्पर्धेत पहिल्यांद ...
कोल्हापूर : केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीकडे अर्ज केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला अकरावीला प्रवेश मिळणार आहे. प्रवेश क्षमतेपेक्षा कमी अर्ज दाखल झाल्याने यावर्षी प्रवेशाची चिंता करण्याची गरज नाही.शहरातील विविध ३३ महाविद्यालयांतील अकरावीच्या कला, व ...
दत्ता पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कम्हाकवे : कागल तालुक्यातील पशुपालक शेतकऱ्यांना आपल्या जनावरांचे गोठे दर्जेदार करण्यासाठी आर्थिक सहकार्य करण्याच्या उद्देशाने ‘कॅटल शेड’ ही योजना राबविली आहे. यासाठी तालुक्यातील जवळपास ४८७ शेतकºयांना अर्थसाहाय्य मंजूर ...
चंद्रकांत कित्तुरे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या कामकाजाचे मूल्यमापन करण्यासाठी राज्य सरकारने साखर संचालक (अर्थ) ज्ञानेश्वर मुकणे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीला आपला अहवाल ...
कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या सभापतिपदी अशोक जाधव (कॉँग्रेस) व उपसभापतिपदी सचिन पाटील (राष्ट्रवादी) यांची बहुमताने निवड झाली. मंगळवारी महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात आयोजित शिक्षण समितीच्या विशेष बैठकीच्या अध्यक्षस्थान ...
कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील (सीपीआर) बदली झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पूर्ववत आणा व रुग्णसेवेची आठ दिवसांत माहिती द्या, असे खडे बोल आमदार राजेश क्षीरसागर यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठा ...
गेल्या चार वर्षांपासून तिलारी खोऱ्यात माड व केळी बागायतींचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान करून शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविणाऱ्या जंगली हत्तींचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी या हत्तींना पकडून त्यांना माणसाळविण्याची संकल्पना वनविभागाच्या विचाराधीन आहे. ...
सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींचे किंवा महिलांचे फोटो टाकून हे मुले पळविणाऱ्या टोळीतील आहेत, अशी अफवा पसरवून समाजात भीती निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर पोलिसांची करडी नजर आहे. चुकीच्या संदेशांमुळे निष्पापांचेही बळी जाऊ शकतात; त्यामुळे असे संदेश व्हॉट्स ...
बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत राज्यातील ३0२ ग्रामपंचायतींच्या इमारती बांधण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील १७ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ...