मराठ्याला आरक्षण देण्यासाठी सरकारला सुबुद्धी दे असं आई अंबाबाईला साकडं घालत मंगळवारी मराठा क्रांती संघटनेच्यावतीने अभिनव आंदोलन करण्यात आले. कोल्हापुरकरांनी देवीच्या दारात गोंधळ जागर करून मराठा आरक्षण प्रश्नी सरकारला जागं करण्याचा प्रयत्न केला. ...
माजी केंद्रीयमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी चक्क रेल्वेने प्रवास केला. मुंबईत एक महत्वाचे काम असल्याने पवार यांनी तब्बल 29 वर्षांनी 'कोल्हापूर ते मुंबई' असा रेल्वेप्रवास केला. ...
मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी पायाभूत सुविधा, ग्रंथालयासाठी अनुदान, तसेच शिक्षकांच्या मानधनासाठी अनुदान देण्याकरिता शासनाकडून डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना शासनामार्फत राबविण्यात येत आहे. यासाठी मदरशांनी परिपूर्ण प्रस्ताव १४ आॅगस्टपर्यंत सादर क ...
कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या सभासद असलेल्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणूक विभागाकडून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून नियुक्तीचे आदेश दिले आहेत. हे आदेश रद्द करावेत, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध ...
विश्र्वास पाटीलकोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील पेरीड येथील वासुदेव ठाणू कुंभार यांच्या भविष्य निर्वाह निधीचे तब्बल १८ लाख २२ हजार २४८ रुपये त्यांच्या विधवा पत्नी श्रीमती शालन कुंभार यांच्या खात्यावर जमा झाले.ही रक्कम मिळावी म्हणून त्या गेली सव्वाच ...
कोल्हापूर जिल्ह्याचा खेळाडू व मूळ सांगलीचा असलेला आदित्य अतुल अनगळने १७ वर्षांखालील गटात सांघिक सेबर फेन्सिंग कॉमनवेल्थ (तलवारबाजी) स्पर्धेत कास्यपदक मिळविले. अनगळ हा पश्चिम महाराष्ट्राचा पहिला खेळाडू आहे. ...
राज्यातील सर्व पक्ष, संघटनांचा पाठिंबा मराठा आरक्षणाला असताना मग प्रश्न का सुटत नाही, असा प्रतिप्रश्न करत खासदार राजू शेट्टी यांनी आता मराठा समाजातील युवकांचा संयम सुटला आहे, त्यासाठी तातडीने सरकारने आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा, असे आवाहन केले. ...
ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येतील संशयित आरोपी समीर गायकवाड हा सध्या जामिनावर बाहेर आहे. परंतु, त्याला जामीन देताना न्यायालयाने अनेक अटी घातल्या आहेत. त्या शिथिल कराव्यात यासाठी गायकवाडने आपले वकील समीर पटवर्धन यांच्यावतीने कोल्हापूर जि ...
जिल्ह्यातील कॉँग्रेसमधील गटबाजीने पक्ष, कार्यकर्त्यांबरोबरच नेत्यांचेही मोठे नुकसान झाले. एकेकाळी राज्यात सर्वाधिक बळकट असणाऱ्या जिल्ह्यात पक्षाचा एकही आमदार, खासदार नाही, याची लाज वाटते. ...