काही शिक्षण संस्थांनी पूर्ण शुल्क आकारणी केली आहे. त्यातील निम्मे शुल्क विद्यार्थ्यांना दहा दिवसांत परत देण्यात यावे, अन्यथा कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा शिवसेनेने सोमवारी येथे दिला. ...
श्रावण म्हणजे हिरवाईने नटलेली वसुंधरा, व्रतवैकल्ये, सणांची रेलचेल, लहान मुलांपासून ते सुवासिनी, अबालवृद्धांपर्यंत चा लाडका महिना. त्याच्या येण्याने सृष्टी बहरते. आपसूकच वातावरणात उत्साहाचे रंग भरतात. अशा या श्रावणाच्या आगमनाची चाहूल लागल्याने बाजारपे ...
प्रस्तावित वीज दरवाढ रद्द करा, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व औद्योगिक, व्यापारी संघटनांतर्फे मंगळवारी सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी आणि महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. ...
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सोमवारी सकाळी मंगळवार पेठेतील तालीम, मंडळांनी मिरजकर तिकटी येथे मानवी साखळी करुन आरक्षणाचा आवाज बुलंद केला. ...
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कर्मचाऱ्यांना ८.३३ ऐवजी नऊ टक्के बोनस व दोन ड्रेस (गणवेश) देण्याचा निर्णय बॅँक व्यवस्थापनाने घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी बॅँक प्रशासन, कर्मचारी संघटनांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ‘अनुकंपा’ क ...
राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने उद्या, मंगळवारपासून पुकारलेल्या संपात जिल्ह्यातील सरकारी अनुदान घेणाऱ्या सर्व प्रकारच्या माध्यमिक शाळांनी पाठिंबा दिला आहे. ...
कोल्हापूर येथील युनिक आॅटोमोबाईल्स इंडिया या वाहन वितरण करणाऱ्या कंपनीचा युजर आयडीसह पासवर्ड हॅक करून नेटबँकिंगद्वारे तब्बल सव्वा कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील आणखी दोघांना नाशिक पोलिसांनी अटक केली. ...
गहू, रवा, मैदा, अट्टाच्या दरात किलोमागे चार रुपयांनी वाढ झाली असून आता तेलाची फोडणीने गृहिणींना चांगलाच चटका दिला आहे. भाजीपाल्याची आवक थोडीशी वाढली असून दरात घसरण सुरू झाली आहे. कोथिंबिरीची आवकही वाढली असून घाऊक बाजारात सरासरी तीन रुपये पेंढी झाली आ ...
भाजपने माणसे फोडा हे धोरण अवलंबिले आहे. त्यातूनच सांगली महापालिकेमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते उचलून भाजपने यश मिळविले आहे; परंतु हे यश अल्पकाळ असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली. ...
ओबीसींच्या मतांचे धु्रवीकरण होऊन त्याचा फायदा भाजपला व्हावा, या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७२ हजार पदांची नोकरभरती जाहीर केली आहे, असा आरोप ‘बामसेफ’चे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी रविवारी केला. ...