राज्य सरकारने गायदुधासाठी लिटरला पाच रुपये अनुदान दूध संघांना द्यायचे मान्य केले आहे. त्यानुसार दूध संघ शेतकऱ्यांना वाढीव दराने दूध बिल देत आहेत; परंतु सरकारने महिना होत आला तरी हे अनुदान दूध संघांना दिलेले नाही, त्याबद्दल खासदार राजू शेट्टी यांनी सर ...
दूध विक्रीच्या दरावर १० टक्क्यांप्रमाणे कमिशन द्या, अशी मागणी कोल्हापूर शहरातील दूध वितरकांनी ‘गोकुळ’च्या प्रशासनाकडे केली. संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत वितरकांनी ही मागणी केली. ...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापूर शहर-जिल्ह्यातील रिक्षाचालकांनी शिवाजी चौकात रिक्षांसह ठिय्या आंदोलन केले. त्यामध्ये भाजी विक्रेत्या महिला सहभागी झाल्या. त्यांनी सकल मराठा शौर्यपीठातर्फे सुरू असलेल्या लढ्याला पाठिंबा जाहीर केला. ...
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे अंबाबाई मंदिरातील गारेच्या गणपती चौकात कुंकुमार्चन विधी उत्साहात झाला. यात ७५० हून अधिक महिलांनी सहभाग घेतला होता. तर देवस्थान समितीतर्फे केरळातील पुरग्रस्तांसाठी १0 लाखांचा निधीही जिल्हा प्रशासनाकडे स ...
‘तंबाखूमुक्त शाळा’ उपक्रमामध्ये जिल्हा परिषद अग्रभागी राहील, त्यासाठी लवकरच एक कार्यशाळा आयोजित करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी दिली. ...
बारावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्णतेमध्ये कोल्हापूर विभागात यावर्षीही मुलींनी आघाडी कायम राखली. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा १२.२३ टक्के जादा आहे. विभागाचा एकूण निकाल २५.९४ टक्के लागला. त्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ०.७८ टक्क्यांनी व ...
कोल्हापूर : आपली स्वत:ची कोणतीही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष चूक नसताना, जर त्या चुकीमुळे कारवाईला सामोरे जावे लागणार असेल, तर ही बाब अन्यायकारक आहे, असा पक्का समज झाल्याने कोल्हापूर महानगरपालिकेतील अपात्र ठरणाºया १९ नगरसेवकांनी आता राज्य निवडणूक आयोगा ...
जातवैधता प्रमाणपत्रे निर्धारित वेळेत राज्य निवडणूक आयोगाकडे सादर न केल्यामुळे महानगरपालिकेच्या १९ नगरसेवकांना घरी जावे लागणार, हे आता स्पष्ट झाल्यामुळे कोल्हापूर शहरात १९ प्रभागांत फेरनिवडणुकीचे वातावरण घोंगावू लागले आहे. ...
कोल्हापूर : विविध नाटके, चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी अभिनेते विजय चव्हाण यांची कोल्हापुरातील अनेक कलाकारांशी जवळीक निर्माण झाली. विशेष म्हणजे ‘नम्र कलाकार’ म्हणून ते सर्वांमध्ये प्रसिद्ध होते. त्यांच्या अचानक जाण्याने या सहृदयी कलाकाराला मुकल्याची भ ...
रक्षाबंधन हे बहीण-भावाचे प्रेमाचे प्रतीक आहे. बहीण भावाला रक्षाबंधनाच्या निमित्ताने राखी बांधून आजही आधुनिकतेच्या युगात ही वीण घट्ट बांधून संस्कृती टिकवत आहे. अशा या नात्याची नाळ मजबूत तसेच बहिणींच्या राख्या ...