खोटी आश्वासने देऊन सत्ता मिळविणे हा देशद्रोह आहे. शेतकरी कर्जजमाफी हा महाघोटाळाच आहे. हे सरकार निर्लज्ज आहे. पहारेकरी चोर आहे. राममंदिर कधी होणार, असे आरोप करणारे शिवसेनेचे उध्दव ठाकरे भाजपसोबतच जाऊन बसले. त्यामुळे खºया अर्थाने ...
छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगडनजीकच्या मार्कंडेय पर्वतावर नवीन उभारलेला दुर्ग म्हणजे पावनगड. काळाच्या ओघात गडावरील दोनपैकी हणमंत दरवाजा नामशेष झाला असून, दुसऱ्या दक्षिण दरवाज्याचे अवशेष आजही ३५० वर्षांनंतरही टिकून ...
टोकाच्या ईर्ष्येमुळे लोकसभा निवडणुकीला ग्रामपंचायत निवडणुकीसारखे स्वरूप आले आहे. एकेक मतदार महत्त्वाचा मानून गटांची फोडाफोडी सुरू झाल्याने पक्षाचे प्रमुख नेते, कार्यकर्ते कमालीचे सावध झाले आहेत. ...
उन्हामुळे जिवाची काहिली होत असताना, राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी २४ तास बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसांवर कामाचा ताण असून, वेळेवर जेवण व पुरेशी झोप नसल्याने त्यांचे स्वास्थ्य बिघडले आहे. ...