आतापर्यंत शासनाने फसवलेच आहे. आता उठा म्हणतील, पैसे जमा करतो म्हणतील; पण गेल्यावर पुन्हा शांत बसतील. आतापर्यंतचा सरकारी यंत्रणेचा वाईट अनुभव आहे. आम्ही आता फसणार नाही. ...
लोकशाही स्वातंत्र्य जपण्याची आवश्यकता आहे. जातींच्या आणि धर्मांच्या आधारावर आमच्यात फूट पडता कामा नये. जातीयवादी धर्मांध शक्तींचा आणि फॅसिस्ट हुकूमशाही कत्तलखोरांचा धुमाकूळ थांबविण्याची गरज आहे. ...
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचाºयांमध्ये संभाव्य ड्रेसकोडचीच चर्चा सुरू असून, लवकरच अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या उपस्थितीत याबाबत बैठक ... ...
चंद्रकांत कित्तुरे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : अतिरिक्त होणाऱ्या अन्नधान्यापासून इथेनॉल निर्मिती करण्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. ... ...
समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांमधील ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये पावणेपाच लाख अतिक्रमणे झाल्याचे स्पष्ट झाले ... ...