विविध प्रश्नांची वास्तविक उत्तरे आणि शिवाजी विद्यापीठाची होत असलेली बदनामी थांबविण्याबाबतची भूमिका सोमवार (दि. २९) पर्यंत विद्यापीठ प्रशासनाकडून जनतेसमोर मांडण्यात यावी; अन्यथा कुलगुरू निवासातील कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा स्वाभिमान विद्यार्थी स ...
कणकवली तालुक्यात २०१९ च्या रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची आकडेवारी पाहिली तर पुरुष मतदारांची संख्या जास्त आहे. त्यातुलनेत पाहीले असता स्त्री मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे दिसते. ...
कोल्हापूर येथील डॉ. डी. वाय. पाटील यांचे नातू आणि ग्रुपचे विश्वस्त युवानेते ऋतुराज संजय पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मावळ मतदारसंघातील उमेदवार पार्थ पवार यांचा बुधवारी (दि. २४) प्रचार केला. वाकड (जि. पुणे) परिसरात पार्थ यांच्याबरोबर ‘रोड ...
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शिथिल झाल्याने बुधवारी रात्री हॉटेल्स, बार हाऊसफुल्ल असल्याचे चित्र शहरात पाहावयास मिळाले. गेले महिनाभर रात्री साडेदहा वाजता हॉटेल्स बंद केली जात होती. ...
मुंबई महानगरपालिकेने केलेली भांडवली मूल्यावर आधारित कर आकारणी रद्द करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिला. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेतील अशाच प्रकारे होत असलेली कर आकारणी रद्द होण्याची आशा निर्माण झाली आहे. याबाबत रात्री महापालिका घ ...
कोल्हापूर येथील वस्तू व सेवा कर (जीएसटी) भवनमध्ये कंत्राटी तत्त्वावर काम केलेल्या कर्मचाऱ्यांचे चार महिन्यांचे वेतन थकीत आहे. वेतनासाठी या कर्मचाऱ्यांचा राज्यकर आयुक्तांकडे पाठपुरावा सुरू आहे. ...
१७ व्या लोकसभेत कोल्हापूर व हातकणंगलेचे खासदार कोण असणार, हे ठरविणारी मतदान यंत्रे बुधवारी कडक सुरक्षा व्यवस्थेत कोल्हापुरात दाखल झाली. रात्रभर मशीन सील करून बुधवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास ती रमणमळा व राजाराम तलाव येथील शासकीय गोदामांत तयार क ...
उन्हाच्या तडाख्याने पक्षी घायाळ होऊन पडत आहेत. कोणाचे पंख पतंगाच्या मांज्यामुळे कापले जात आहेत, तर कधी आणखी एखाद्या कारणाने पक्षीजीवन धोक्यात येत आहे. अशावेळी काही माणसं पक्षीप्रेम दाखवतात, तेव्हा अजूनही भूतदया व माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय येतो. ...
मराठी नाट्य परिषदेची आणखी एक शाखा कोल्हापुरात स्थापन करण्यासाठी सध्या हालचाली सुरू असून, यासाठी विविध तालुक्यांतील नाट्यकर्मींशी संपर्क साधला जात आहे. नाट्यक्षेत्राशी संबंधित वैविध्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठीचे व्यासपीठ म्हणून या नव्या शाखेची गरज व्य ...
आशा वर्कर्स यांच्या माध्यमातून यंदा प्रथमच जिल्हा परिषदेने मतदान केंद्रांवर प्रथमोपचाराची सोय केली होती. या माध्यमातून मंगळवारी (दि. २३) जिल्ह्यात ५९२० जणांवर प्रथमोचार करण्यात आले. या उपक्रमाबाबत मतदारांनी जिल्हा परिषदेला धन्यवाद दिले आहेत. ...