कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतरचा कल फेरीनिहाय नागरिकांना घरबसल्या समजणार आहे. भारत निवडणूक आयोगाने ‘व्होटर हेल्पलाईन’ हे अॅप विकसित ... ...
कोल्हापूर : विश्वासार्हता आणि प्रामाणिकता हीच आवाडे कुटुंबाची ताकद आहे. याच विश्वासार्हतेमुळेच राजकारण, समाजकारणात पदे मिळाली. जे मिळाले त्याचा ... ...
अदानी, अंबानी यांच्यासारख्या भांडवलदारांच्या कारखान्यात धान्य पिकणार नाही, तर त्यासाठी शिवारात जावे लागणार आहे. ते पिकविण्यासाठी शेतकरी प्रथम जिवंत राहिला पाहिजे, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले. ...
ईशान्य भारतातील मिझोराम येथे सापाची नवी पोटजात आणि प्रजाती संशोधक (उभयसृपशास्त्रज्ञ) डॉ. वरद गिरी आणि त्यांच्या चमूने शोधली आहे. ‘स्मिथोफिस’ असे या सापाचे नामकरण करण्यात आले आहे. ...
जलशुद्धीकरण केंद्राची जूनमध्ये चाचणीभारत चव्हाण । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना हे कोल्हापूरकरांचे स्वप्न आहे. ... ...