डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज या राष्ट्रपुरुषांच्या ऐक्याचे दर्शन घडविणारी समतेची सम्यक ऐक्य मिरवणूक दसरा चौकातून उत्साही वातावरणात काढण्यात आली. साथीला पारंपरिक ढोल-ताशा, हलगीचा कडकडाट होता. ...
राज्याच्या क्रीडा कार्यालयाने एकोणीस खेळांची मान्यता रद्द केल्यानंतर जलतरण संघटनांमधील वाद उफाळला आहे. यात एका संघटनेची निवड चाचणी स्पर्धा १६ मे ला, तर दुसऱ्या संघटनेची स्पर्धा १८ मे ला होणार आहे. त्यामुळे पालक व खेळाडूंमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाल ...
अदानी, अंबानी यांच्यासारख्या भांडवलदारांच्या कारखान्यात धान्य पिकणार नाही, तर त्यासाठी शिवारात जावे लागणार आहे. ते पिकविण्यासाठी शेतकरी प्रथम जिवंत राहिला पाहिजे, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले. ...
कोल्हापूर : जयंती नाल्यातील जलस्रोत सुरू करून पूर्ववत नदीचे स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी महानगरपालिकेने रविवारी लोकसहभागातून दुसऱ्या टप्प्यात स्वच्छता मोहीम ... ...
देशाचे साम्राज्य केवळ गडकोटांमुळे अबाधित राहिले आहे. त्यात दक्षिणेतील किल्ले महत्त्व आजही अधोरेखित ठरले आहे, असे मत कर्नल अमरसिंह सावंत यांनी रविवारी व्यक्त केले. ज्येष्ठ दुर्ग भ्रमंतीकार बळवंत सांगळे यांच्या शाहू स्मारक भवन येथे शिवचरणस्पर्श चॅरिटेब ...
ढोल-ताशा, लेझीम पथक वाद्यांसह कोल्हापुरी पद्धतीचा मराठमोळा बाज आणत रविवारी सकाळपासून कोल्हापूर-तिरूपती आणि कोल्हापूर-हैदराबाद या मार्गांवर इंडिगो कंपनीद्वारे ‘नॉन स्टॉप’ विमानसेवा सुरू करण्यात आली. कोल्हापूर-तिरूपती मार्गावरील फर्स्ट फ्लाईटला प्रवाशा ...
लाल मिरचीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना मिरचीचा ठसका वाढला आहे. ‘ब्याडगी’, ‘जवारी’, ‘लवंगी’ मिरचीच्या दरात प्रतिक्विंटल एक हजाराची वाढ झाली आहे. कडक उन्हामुळे पालेभाज्यांची आवक मंदावली असून, त्याचा परिणाम दरावर झाला आहे. किरकोळ बाजारात मेथीची पें ...
पुण्यातील अनगोळ दाम्पत्याने हडपसर परिसरातील स्वामी विवेकानंद सहकारी औद्योगिक वसाहतीतील २२ हजार चौरस फुटांचे तब्बल तीन भूखंड रयत शिक्षण संस्थेला दान केले आहेत. ...
कोल्हापूर : जयंती नाल्यातील जलस्रोत सुरू करून पूर्ववत नदीचे स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी मनपाने रविवारी लोकसहभागातून दुसऱ्या टप्प्यात स्वच्छता ... ...