शहरातील प्रत्येक तालीम मंडळांना स्वत:चा इतिहास आणि त्याचा प्रदीर्घ वारसा लाभलेला आहे. प्रत्येक तालमीचा इतिहास महत्त्वपूर्णदेखील आहे. या तालमींनी समाजजीवनात एक महत्त्वाचे योगदान दिले आहे. समाजाची जडणघडण, आदरयुक्त दबदबा, तसेच सामाजिक सलोखा याबाबतीत अत् ...
देशात वर्षाला सरासरी पाच लाख अपघात होतात. त्यातील सुमारे दीड लाख लोक मरण पावतात. म्हणजेच दिवसाला ४००, तर तासाला १७ लोक अपघातात ठार होतात. अन्य सर्व कारणांनी होणाऱ्या मृत्यूमध्ये ...
स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये मुरगूड नगरपरिषदेने उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल शासनाकडून पालिकेला ओडिएफ प्लस मानांकन प्रमाणपत्र नुकतेच प्राप्त झाले आहे. त्यामुळे नगरपालिकेला शासनाकडून स्वच्छता व ...
थेट पाईपलाईन योजना रखडण्यास ठेकेदार कंपनी आणि कन्सल्टंट कंपनी जबाबदार आहे; शिवाय योजनेला दोनवेळा मुदतवाढ देऊनही फक्त ६५ टक्केकाम पूर्ण झाल्याचा ठपका प्रशासनाने जाहीर केलेल्या २२ पानांच्या माहितीपत्रिकेत ठेवला आहे. ...
पुलवामा येथील हल्ल्यातील शहीद जवानांना आदरांजली वाहण्यासाठी भाजपतर्फे रविवारी बिंदू चौकात आयोजित कार्यक्रमानंतर दोन पदाधिकाºयांमध्ये चांगलीच जुंपली. शहरातील या दोन पदाधिकाºयांमध्ये ...
कोल्हापूरच्या दुचाकी-चारचाकी मेस्त्रींचे नेहमीच त्यांच्या नवउपक्रमांमुळे नाव चर्चेत राहिले आहे. सध्या ‘मेक इन इंडिया’चा अधिक बोलबाला असून, याच धर्तीवर येथील नझीम महात व उदय पाटील या ...
मराठा समाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या सारथी संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी राज्य सरकारने डी. आर. परिहार यांची नियुक्ती केली आहे. परिहार यांनी ‘बार्टी’ संस्थेच्या माध्यमातून मागासवर्गीय समाजातील लाखो तरुणांना विविध शिष्यवृत्ती, प्रशिक्षण देऊन रोजग ...
कोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांनी डिसेंबरअखेर ६२ हजार २७ टन साखर निर्यात केली असली तरी तिच्या अनुदानाचे प्रस्ताव शासनाकडे सादर केलेले नाहीत. प्रस्ताव कारखान्यातच असून, ...
अभिजात भारतीय संगीताने ब्रह्मानंदी टाळी लागते हे आपण जाणतोच; पण या संगीताने गणिताचे किचकट फॉर्म्युले, इंग्रजीच्या वाक्यरचनेत व्याकरणाची अचूकता, एकाग्रता, आत्मविश्वास आणि अभ्यास लक्षात राहतो, असा निष्कर्ष बासरीवादक प्रा. सचिन जगताप यांनी संशोधनातून मा ...