जन्मापासूनच वाढलेल्या जटाचं ओझं आणि चुकीच्या रुढी परंपरेमुळे समाजाने लादलेली अंधश्रद्धेची मानसिक गुलामगिरी दूर झाल्यामुळे त्यांच्या चेहºयावर विलक्षण असे हास्य फुलले. त्यामुळे उपस्थित सर्वांनाही खूप आनंद झाला ...
महसूलाच्या जोरावर पैशांची उधळपट्टी करणारे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निव्वळ घोषणांचा पाऊस पाडला. त्यांनी आता श्री अंबाबाई तिर्थक्षेत्र विकास आराखड्याचा नारळ फोडावा अन्यथा त्यांच्या निवासस्थानासमोर उपोषण केले जाईल. तर त्यांच्यासह देवस्थानच्या अध ...
राजीव गांधी यांनी राजकारणापलिकडे देशाच हित पाहिल. मुक्त अर्थ व्यवस्था ही त्यांची देणं आहे. त्यांनी देशाचा तांत्रिक चेहरा बदलला. राजीव गांधी यांच्यामुळेच देशात साफ्टेवेअर क्रांती झाली, वित्तीय धोरणात बदल झाला, उद्योगाला चालना मिळाली, अशा शब्दांत नाबार ...
कोल्हापूर : बेळगाव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत प्रा. आनंद मेणसे यांना यावर्षीचा ‘भाई माधवराव बागल पुरस्कार’ यांना मंगळवारी जाहीर झाला. या पुरस्काराचे यंदाचे २५ वे वर्ष आहे. कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कल्लशेट्टी यां ...
दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसानिमीत्त मंगळवारी महापालिकेच्यावतीने कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली. ...
कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात चार दिवस दाखल करुनही कोणत्याही प्रकारे उपचार न केल्याने रुग्ण नामदेव पांडुरंग भास्कर (वय ६३, रा. कुडीत्रे, ता. करवीर) यांचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांचा हलगर्जीपणा जबाबदार असलेचा आरोप करीत त्यांचेवर गुन्हा दाखल करा, अ ...