राधानगरी तालुक्यातील एका शेतकऱ्याने म्हशींचा गोठा करून चांगला जम बसवला होता. नवरा-बायको दोघे काबाडकष्ट करून गोठा आणखी वाढविण्याच्या विचारात होते. यासाठी ते बँक खात्यात पैसे साठवत होते. ...
जळगाव जिल्ह्यातील अल्पवयीन तरुणीचा विवाह कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणाशी करण्यात आला होता. या प्रकरणात मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केली. आता तपासातून नवीन माहिती समोर आलीये. ...